गेल्या पाच दशकांपासून मराठी साहित्य रसिकांच्या मनावर गारुड घालणाºया ‘मृत्युंजय’ या शिवाजी सावंत यांच्या कादंबरीची जन्मकथाही तितकीच रोचक आहे. आजरा येथील व्यंकटराव हायस्कूलच्या तत्कालीन शिक्षकांनी आपल्या माजी विद्यार्थ्याच्या कादंबरीसाठी स्वत: नाट्यप्र ...
भिशी म्हटले की, डोळ्यांसमोर येते ठरावीक व्यक्तींमध्ये होणारे छोट्या स्वरूपातील आर्थिक व्यवहार. मात्र, कोल्हापुरातील ग्रीन व्हिजन व्हॉट्स अॅप ग्रुपच्या सदस्यांनी ‘झाडांची भिशी’ सुरू करून गेल्या चार महिन्यांत शहरातील विविध ठिकाणी सुमारे चारशे झाडे लाव ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ६०.६२ टक्के पाऊस झाला असला तरी राधानगरी, गगनबावडा, हातकणंगले तालुके मात्र ५० टक्क्यांच्या आतच राहिले आहेत. कागल तालुक्याने सरासरी ओलांडली असून, शाहूवाडी तालुका ९८ टक्क्यांवर आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : कडेगाव येथे दारुबंदीसाठी ३ आॅगस्ट रोजी झालेल्या सह्यांच्या पडताळणीत १ हजार ३३९ सह्यांची पडताळणी झाली असताना, १ हजार २५१ सह्यांची पडताळणी झाली असल्याचा अहवाल जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आला आहे. सह्यांच्या आकडेवारीत गोलम ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : नदी म्हणजे फक्त पाणी नव्हे, नदी म्हणजे जिवंत व्यक्ती, आपली आई व समाज होय. त्यामुळे नदी वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई आय.आय.टी.चे प्रा. डॉ. श्याम असोलेकर यांनी कोल्हापुरात रविवारी व्यक्त केले.आठवा किर्ल ...
शिवाजी सावंत ।लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत भुदरगड तालुक्यातील कडगाव गट क्रमांक सहामध्ये दिनकरराव जाधव आणि के. जी. नांदेकर यांचा अभेद्य गड भेदताना माजी आमदार के. पी. पाटील ग ...
लोकमत न्यूज नेटवर्कदक्षिण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट ३६ गावांपैकी २० ग्रामपंचायतींची रणधुमाळी शिगेस पोहोचली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकारणाची पहिली पायरी असणाºया ग्रामपंचायतींची सत्ता हाती ठेवल्यास २०१९ ची विधानसभा व लोकसभा सोपी जाण्यासा ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी अंबाबाईच्या चांदीच्या पालखीची स्वच्छता रविवारी गरुड मंडप येथे करण्यात आली. त्याचबरोबरच मंदिरातील स्वच्छतेच्या कामाला वेग आला असून, आवारातील शनि मंदिर परिसरात दिवसभर ...
लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : प्रश्न विचारण्यावरून होणारी झटापट, पोलिसांचा हस्तक्षेप, सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपामुळे नेहमी गाजणाºया ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या यंदाच्या सभेने मागील परंपरा खंडित केली. तब्बल अडीच तास झालेल्या विविध विषया ...
लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : दोनशे किलोमीटर जाऊन पाच लाख मते मिळाली होती. घरच्या मैदानात लढायला कोणतीही अडचण असणार नाही, असे सांगत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हातकणंगले लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत रविवारी पत्रकार परिषदेत दिले.शिरोळ येथे ...