महाराष्ट्र पोलीस दलातील महिला अधिकारी अश्विनी बिद्रे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी संशयित आरोपी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर व त्यांच्या सर्व साथीदारांना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी शुक्रवारी कोल्हापुरात करण्यात आली. ...
‘बचत पाण्याची, गरज काळाची’ अशा घोषणा आणि टाळ-मृदंगाचा गजर, भगवे ध्वज व पांढरी टोपी परिधान करीत कोल्हापुरात शुक्रवारी जलदिंडी काढण्यात आली. या जलदिंडीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. ...
आदमापूर (ता.भुदरगड)येथे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थित संत सदगुरु बाळूमामांची भंडारा यात्रा झाली. या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश तसेच गोवा राज्यातील भाविकांनी हजेरी लावली. ढोल, कैताळ व बाळूमामांच्या नावानं चांगभलं च्या गजरात मा ...
शिरोळ, हातकणंगले, आदी तालुक्यांसह इचलकरंजी परिसरातील बिगरशेतीची बोगस प्रकरणे चव्हाट्यावर आली आहेत. या बिगरशेतीबाबतच्या नोंदी जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्डमध्ये उपलब्ध नसल्याने त्याबाबत सत्यता पडताळणी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश जि ...
कोल्हापूर : आजऱ्यात दहा वर्षांपूर्वी झालेल्या दंगलप्रकरणी हिंदू-मुस्लिम समाजातील ७४ जणांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुंबई येथे गुरुवारी झालेल्या या संदर्भातील ...
कोल्हापूर : पॉलिफिल्म खरेदीमधील दर फरकामुळे ‘गोकुळ’चे ३ कोटी १७ लाख १३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी पत्रकाद्वारे केला आहे. यासाठी त्यांनी कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या दराचा पुरावा दिला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी आवश्यक असल ...
इचलकरंजी : शहरात पिण्याचे पाणी पुरविणारी पंचगंगा दूषित व कृष्णा नळ योजना गळती यामुळे वारणा योजनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शासनाने ‘वारणा’ प्राधान्याने मार्गी लावावी, ...
भुदरगड, कागल, चंदगड, गडहिंग्लज व आजरा तालुक्यांतील बागायतदार तसेच लाभधारकांनी जलसंपदा विभागाची पाणीपट्टी व थकबाकी मंगळवार (दि. २०) पर्यंत भरावी, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) तर्फे करण्यात आले आहे. ...
कोल्हापूर महानगरपालिकेची अग्निशमन सेवा सक्षम करण्याकरिता अग्निशमन कर लावण्याचा धोरणात्मक निर्णय २०१३ मध्ये घेतला. मात्र, या निर्णयाला तब्बल चार वर्षांनी शहरातील व्यावसायिकांनी विरोध दर्शविला असल्यामुळे हा कर वादात सापडला आहे. ...
आयुक्तांचे कारवाई करण्यासंबंधीचे सक्त आदेश आणि दुसरीकडे कारवाई करीत असताना होणारी मानहानी यामुळे महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रचंड गळचेपी होत असून, असल्या प्रकारांना सर्वचजण वैतागले आहेत. यापुढे पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याशिवाय आणि आयुक ...