कोल्हापूर : विधिमंडळात आमदार कपिल पाटील यांच्या अंगावर धावून जाणे, कोल्हापुरात शिक्षण बचाव समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करणे, पालक या नात्याने दाद मागायला येणाऱ्या लोकांना ‘पूर्वपरवानगी घेतली आहे का?’ असे विचारून त्यांची दखल न घेणे या प्रकारावरू ...
चंद्रकांत कित्तुरे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : घाऊक बाजारातील साखरेचे दर पुन्हा घसरुन ते प्रतिक्विंटल २८०० ते २८५० रुपयांवर आले आहेत. यामुळे साखर उद्योग पुन्हा चिंताक्रांत झाला आहे. केंद्र शासनानेही याची दखल घेत २० टक्के निर्यात कर रद्द करून का ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ५४ वा दीक्षांत समारंभ आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या लोककला केंद्रामध्ये होणाऱ्या या कार्यक्रमास ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ ए. एस. किरणकुमार प्रमुख उपस्थित आणि अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शि ...
कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती परिसरातील कोट्यवधींच्या ‘हवामहल’ बंगल्याची मालकी मिळविताना जिल्हा परिषदेला नाकेनऊ आले आहेत. या ठिकाणी सध्या प्रांत कार्यालय असल्याने ही जागाच ताब्यात घेण्यासाठी महसूल विभाग प्रयत्नशील असताना जिल्हा परिषदेच्या स ...
संतोष बामणे ।लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : शिरोळ तालुक्यातील उदगाव-चिंचवाड माती उत्खनन प्रकरणामुळे दोन्ही गावांतील शेतकऱ्यांच्या सात-बारापत्रकी साडेबारा कोटींचा बोजा चढविला आहे. त्यामुळे शेतकºयांच्या शेतात असलेल्या वीट भट्ट्यांवरील एकही वीट उचलू देऊ न ...
आयुब मुल्ला ।लोकमत न्यूज नेटवर्कखोची : हातकणंगले विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी आपली राजकीय यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील पहिली सुरुवात जाहीरपणे काँग्रेस व जनसुराज्यने केली आहे, तर भाजपनेसुद्धा हालचाल सुरू केली आहे. गेल्या पंधर ...
कोपार्डे : हंगाम सुरुवातीला ऊसदरावरून शेतकरी व कारखानदारांतील संघर्षानंतर एफआरपी अधिक १०० रुपये एकरकमी असा समझोता झाल्याने हंगाम सुरळीतपणे सुरू झाले. जिल्ह्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असून, एक कोटी ३० लाख मे. टन उसाचे गाळप झाले. अजून ...
तो मार्च १९६६ चा काळ होता. कुस्ती संघटक व मठ तालमीचे वस्ताद बापूसाहेब राडे आमच्या गंगावेस तालमीत आले व पतियाळाला गादीवरच्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आहेत तिथे दीनानाथला उतरूया, ...
कोल्हापूर : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पश्चिम घाटातील वन्यजिवांसह पक्ष्यांची माहिती जंगल पर्यटनातून पर्यटकांना मिळावी, यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक ...
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेता त्यांना केंद्र शासनाच्यावतीने ‘भारतरत्न’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित सन्मान करावा, अशी मागणी अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील यांनी शनिवा ...