कोल्हापूर : पर्ल्स कंपनीच्या सील केलेल्या सर्र्व मालमत्ता विकून गुंतवणूकदारांना एकरकमी पैसे द्यावेत, अशी मागणी गुंतवणूकदारांनी अखिल भारतीय पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेच्या मेळाव्यात ...
कोल्हापूर : सोशल मीडियां मुळे तरुण थोडेसे दिशाहीन झाले असून, त्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी प्रवचनाबरोबरच लाल मातीची गरज आहे. लाल मातीतच आयुष्य यशस्वी करण्याची ताकद असल्याचे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.माथाडी कामगार युनियन, माथाडी पतस ...
आता माझ्यासमोर जळगावचे अधिवेशन व ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा हेच ध्येय होते. या स्पर्धेत मी मुंबई संघाकडून उतरलो. कुस्तीची अंतिम लढत निश्चित झाली आणि पाच जिल्ह्यांतील मल्लांनी महाराष्ट्र ...
मुद्रा योजनेचा कोटा संपला आहे, दुसरी बॅँक शोधा... मुद्रा योजनेऐवजी बॅँकेच्या नियमित पद्धतीमधून कर्ज घ्या... योजनेतून फक्त दहा हजार मिळतील... अशी उत्तरे बॅँकेच्या अधिकाऱ्यांकडून दिली जातात... आम्ही कर्ज बुडवून देश सोडून जाणार नाही, असे लेखी हमीपत्र दे ...
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहातील अस्वच्छतेबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनमधून गुरुवारी पंचनामा केला होता. त्याच्या दणक्याने जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांमार्फत शुक्रवारी स्वच्छता केली; परंतु ती वरवरच होती. कारण तुंबलेल्या घाण पाण्याच ...
चेतना विकास मंदिर ही फक्त ‘विशेष मुलांची शाळा’ नसून, त्या मुलांच्या विविध गुणांना वाव देऊन त्यांच्यातील आत्मविश्वासाची चेतना जागृत करण्याचे काम करणारे केंद्र आहे, असे प्रतिपादन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले. ...
साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपी बाबत ‘आंदोलन अंकुश’ संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, यावर दोन आठवड्यात योग्य निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने साखर आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी श ...
कोल्हापूर स्पोर्टस डेव्हलपमेंट इनिशिएटीव्ह (केएसडीए) व नेताजी तरुण मंडळ यांच्यातर्फे देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सन्मानार्थ २८ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान शाहू स्टेडियम येथे ‘अटल चषक ’ फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. ...
सातारा : राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी युवकांची मोट बांधण्याचे वेगळे मिशन हाती घेतले आहे. सातारा-जावळी मतदारसंघात ...
कसबा बावडा : ज्या ‘एटीएम’ सेंटरमधून दर दिवशी शंभर ट्रान्झॅक्शन (व्यवहार) होणार नाहीत, असे एटीएम बंद करण्याच्या हालचाली कोल्हापुरातील काही राष्ट्रीयीकृत बँकांनी आता सुरू केल्या आहेत. ...