महिन्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे जयंती नाल्यातील प्रचंड प्रवाहामुळे सांडपाणी वाहून नेणारी एक पाईप लोखंडी पूलासह कोसळली. पण ही पाईप पूर्ववत जोडण्याच्या कामाला एक महिन्यानंतरही सुरवात झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण मैलामिश्रीत सांडपाणी थेट पंचगंग ...
कोल्हापूर : ‘बिद्री’ साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकीकडे पालकंमत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गज नेत्यांची फळी आणि वाढविलेले मतदान असतानाही ‘जाधव-आबिटकर’ पॅनेलने २२ हजार मतांपर्यंत मारलेली मुसंडी के. पी. पाटील यांना आत्मचिं ...
राज्यभर गाजलेल्या दर्शन रोहित शहा या १० वर्षांच्या शाळकरी मुलाच्या खून खटल्यात योगेश उर्फ चारू आनंदा चांदणे (२७) याला दोषी ठरवून, दुहेरी जन्मठेप व एक लाख पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा ...
समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी अधिकारी कमी पडत असल्याने आता तीन निवृत्त तहसीलदारांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ४३ अधिकारी, कर्मचाºयांची चौकशी प्रलंब ...
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत अटीतटीने झालेल्या निवडणुकीत ...
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या सर्व फलकांवरून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने अंबाबाई हे नाव काढून टाकले आहे. देवस्थान समितीच्या मनात देवीच्या नावाबाबत आकस का आहे असा जाब मंगळवारी आई अंबाबाई भक्तांनी समितीचे अध्यक्ष महेश जाधव या ...
थकीत बिले दिल्याशिवाय साखर कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाहीत, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. ...