एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पासपोर्टसाठी लागणारी पोलीस पडताळणी (व्हेरिफिकेशन) वेळेत होत नसल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. आता हीच पडताळणी पोलीस घरी येऊन करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांना टॅब देण्यात आले आहेत. १ जानेव ...
आर. एस. लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ-सुंदर मलकापूरचे स्वप्न साकारण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने लोकसहभागाला प्राधान्य दिले आहे. यातून सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडते. समाजाचे आम्ही काही देणं लागतो या भावनेतून कार ...
संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : सामाजिक बांधिलकी जोपासत शिरोळ तालुका व परिसरातील दिव्यांगांना आधार देण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील श्रावणबाळ विकलांग सेवाभावी संस्था काम करीत ...
यंदाचा आबाजी सुबराव गवळी सामाजिक कृतज्ञता पुरस्कार निपाणी येथील देवदासी, जटानिर्मूलन आणि विडी कामगार संघटक कार्यकर्त्या सुशीला नाईक यांना देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण बुधवारी (दि. ३) शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वा. होणार असल्याची माहित ...
विद्यार्थी व समाजामध्ये आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याबाबत जागृती व्हावी यासाठी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्यावतीने १ ते ५ जानेवारी या कालावधीत ‘जनस्वास्थ्य अभियान’ आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी शनिवारी पत्रकार ...
कोल्हापूर महानगरपालिकेपाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्व नगरपालिका केरोसीनमुक्त करण्यासासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू आहेत. या नववर्षात हे अभियान सुरू करून ते सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. केरोसीनमुक्त झालेल्या लाभार्थ्याला उज्वला अ ...
कोल्हापूर : जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांची शुक्रवारी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजची ...
नवी दिल्ली/ कोल्हापूर : सर्वांना सहजपणे पासपोर्ट मिळण्यासाठी सुरू झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात कोल्हापूर देशात अव्वल ठरले आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच शहरांमध्ये महाराष्ट्रातील तीन शहरे आहेत.पिंपरी-चिंचवड दुसºया, तर और ...
राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य सरकारकडून आलेल्या कर्जमाफीच्या चौथ्या यादीतील २००९८ पैकी तब्बल ९१०० खातेदार अपात्र ठरले आहेत. पहिल्या तीन याद्यांत ज्यांना लाभ मिळाला अशी सुमारे पाच हजार खाती पुन्हा आल्याने हा गोंधळ उडाला आहे. त् ...