माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने कणखर व्यक्तिमत्त्व आणि कवितेचा अंतर्वाद जपणारा, राजकारणातील भीष्माचार्य राष्ट्रनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. ...
मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. ...
कोल्हापूर : एखादा अधिकारी आपल्या कार्यपद्धती, आचरण, वक्तृत्वाच्या आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे आंतरिक तळमळीच्या जोरावर किती आदर्शवत ठरू शकतो, याचा अनुभव मंगळवारी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहाने घेतला. निमित्त होते अतिरिक्त मुख्य कार्यकारी ...
कोल्हापूर : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ए. वाय. पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. गेली अनेक वर्षे रिक्त असलेल्या जिल्हा कार्याध्यक्षपदी नरंदे (ता. हातकणंगले) येथील शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची नियुक्ती केली अस ...
कोल्हापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकाचे मानकरी यंदा पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील सहायक फौजदार दत्तात्रय बाबूराव मासाळ व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे हवालदार वसंत शंकर पन्हाळकर हे ठरले. पोलीस दलात उत्कृष्ट ...
कोल्हापूर : ‘मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे’ असा नारा मंगळवारी सायंकाळी शिवाजी पेठेत घुमला. शिवाजी पेठेतील सर्व तालीम संस्था, मंडळे, महिला बचतगट, ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन शिवाजी तरुण मंडळानजीक अपना बँकेजवळ ‘मराठा आरक्षण मिळावे’ असा भव्य फलक ...
देशाच्या रक्षणासाठी छातीवर गोळी झेलत आपले रक्त सांडणाऱ्या वीर जवानांची व शौर्याची कोल्हापूर ही रणभूमी आहे. या भूमीतून १९६२ पासून आतापर्यंत ११८ जवान शहीद झाले आहेत. त्यांचे बलिदान तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. ...
पन्हाळ्याचे नाना बांदिवडेकर. निवृत्त पोलीस अधिकारी. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे साक्षीदार असलेले नाना बांदिवडेकर यांनी आपला अनुभव ‘लोकमत’कडे कथन केला. ...
लग्न झाल्यानंतर पती-पत्नीमध्ये विसंवाद होण्याच्या अनेक शक्यता निर्माण होतात, तरीही संवादाने प्रश्न सुटू शकतात, हे हसत-खेळत सांगणाऱ्या ‘आधी बसू, मग बोलू’ या नाटकाला सखींनी उत्स्फूर्त अशी दाद दिली. ...
मराठा आरक्षण मागणीसाठी दसरा चौकात गुरुवारपासून ग्रामीण भागातील जथ्थे येऊन ठिय्या आंदोलनात दिवसभर सहभागी होणार आहेत, तर बिंदू चौकात मंगळवारी सकल मराठा समाजाच्यावतीने भर मुसळधार पावसातही आत्मचिंतन ठिय्या आंदोलन केले. यावेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’, ‘मराठा ...