गेल्या ऊस हंगामातील अंतिम बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही, ते दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा शनिवारी शेतकरी संघटनांच्या समन्वय परिषदेतर्फे देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून कारखानदार व सरकारविरोधात त ...
विमानतळप्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरकरांची थट्टा थांबवावी, अन्यथा कोल्हापुरी हिसका दाखवू, असा इशारा शनिवारी शिवसेनेतर्फे देण्यात आला. हा प्रश्न सुटत नाही म्हणजे ही जागाच बाधित आहे काय? असा सवाल करत विमानतळावर उपहासात्मक होमहवन आंदोलन करण्यात ...
निसर्गमित्र या संस्थेने आवाहन केल्यामुळे सरनोबतवाडी येथील शालेय विद्यार्थांनी फटाके न उडविण्याचा संकल्प केला आहे. या विद्यार्थ्यांनी तशा आशयाची संकल्पपत्रे तर लिहून दिली आहेतच, शिवाय सुमारे १५० पत्रे लिहून व्यापारी व उद्योजक वर्गाला फटाके न उडविण्याच ...
एखाद्या विकासकामांबाबत कन्सल्टंट नेमणे, निविदा काढणे अशा सगळ्या गोष्टी परस्परच करणार का? असा सवाल करीत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कन्सल्टंटच्या म्हणण्याप्रमाणे निविदा काढण्याची पद्धतच चुकीची असल्याचा आक्षेप सदस् ...
खरीप हंगामातील भात खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्रे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहेत. तुर्केवाडी (ता. चंदगड), आजरा व बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे भात खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अ ...
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यामधील दोषी रुग्णालयांवर कारवाई झाली; पण या रुग्णालयांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढे कोणती कारवाई केली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ...