कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळातच ‘आंबेओहोळ’ प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेना युती सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हा प्रकल्प रखडला. आता दुसऱ्यांदा सुधारित मान्यता मिळाली आहे, पण त्याचे राजकीय श्र ...
कोल्हापूर : दिवाळीनिमित्त रस्त्यावर आईसोबत आकाशकंदील, विद्युत माळा विक्रीसाठी बसलेल्या आठ वर्षांच्या बालिकेला बोलेरोखाली चिरडून पळून गेलेल्या किरवेच्या पोलीसपाटील ... ...
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे हातगाडीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून दुचाकीस्वारास शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली. धनाजी दिनकर पाटील (वय ५३, रा. विठ्ठल मंदिर, कदमवाडी) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हातगाडी चालकावर शाहूपुरी ...
अनुभव, कल्पना विस्तारावर आधारित गोष्टीची २0 पुस्तके कोल्हापुरातील चौथीच्या विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. वाचन आणि लेखनाला प्रोत्साहन देणारा उपक्रम राजारामपुरीतील सन्मित्र हौसिंग सोसायटीमधील नेहरू विद्यालयाने राबविला आहे. ...
कोल्हापूर शहरानजीकच्या ४२ गावांना एकत्र करून राज्य शासनाने या गावांचा नियंत्रित विकास करण्यासाठी ‘कोल्हापूर क्षेत्र विकास प्राधिकरण’ स्थापन केले. निधीअभावी रिकाम्या असलेल्या या प्राधिकरणाची घोषणा ...
उसाचे घटलेले उत्पादन आणि वाढलेल्या एफआरपीमुळे यंदा गुळाचा ‘गोडवा’ वाढणार हे निश्चित आहे. सध्या हंगामाने गती घेतली नसली, तरी सरासरी प्रतिक्विंटल ३७५० रुपये दर आहे. ...
म्हाकवे : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील मंडलिकप्रेमी कार्यकर्ते आपल्या हक्काचा प्रतिनिधी लोकसभेत पाठविण्यासाठी इच्छुक असून ते जोमाने कामालाही लागले आहेत. ... ...
पन्हाळा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत कासारी नदीवरून जो पाणीपुरवठा केला जातो. त्याची दोन महिन्याला ३५0 रुपये आकारणी होत होती. मात्र, गेल्या आॅगस्ट महिन्यापासून ही पाणीपट्टी आकारणी १0५0 रुपये करण्यात आली आहे ...