खरं तर ‘स्वच्छता ही स्वातंत्र्याइतकीच महत्त्वाची आहे’ असं महात्मा गांधीजींना त्यावेळी का वाटत होतं, याची जाणीव आजची सद्य:परिस्थिती पाहिल्यानंतर शंभर टक्के होते. ...
मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दिवंगत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे आजरा येथे स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ५0 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती अध्यक्षा शौम ...
राज्य सरकारच्या कांदा अनुदानासाठी कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीने केलेल्या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत बाजार समितीत ११ हजार ३४१ शेतकऱ्यांनी कांद्याची आवक केली आहे. आतापर्यंत ३७५ शेतकऱ्यांनी विहित नमुन् ...
कुष्ठरोगाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. हा रोग संसर्गजन्य आहे, असे म्हणतात; पण बाबा आमटे यांनी आनंदवन येथे कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केले; त्यामुळे आनंदवनातील आनंद कुष्ठरोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे, अशा भावना डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी रविवारी येथे व ...
स्टेशन रोडवरील वटेश्वर मंदिर परिसरात पार्किंग केलेल्या मोपेडच्या डिकीतून चोरट्याने ६२ हजाराची रोकड हातोहात लंपास केली. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. ...
गेल्या साडेचार वर्षात केंद्र सरकारने घेतलेले कामगार विरोधी धोरण, वाढत्या महागाई या विरोधात कोल्हापूरातील विविध २६ कामगार संघटनांनी मंगळवारी एकत्र येऊन मोर्चाद्वारे आवाज उठविला. या मोर्चात संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार तसेच विशेषत : महिलांची संख ...
अतिशय खडतर परिस्थितीत व कोणतेही संकट आले तरी त्याला सामोरे जात सुधीर फडकेंनी गायनात आणि संगीतात चांगले काम केले. सुधीर फडके म्हणजे चालतं, बोलतं संगीत होतं, असे मत पद्माकर पाठक यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. ...
कोल्हापूर येथील विवेकानंद कॉलेजची विद्यार्थिनी देवयानी श्रीराम जोशी हिची दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनासाठी निवड झाली. राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियनमधून निवड होणारी कोल्हापूरमधील ती एकमेव विद्यार्थ ...
शाहू छत्रपती यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार संभाजीराजे यांनी माजी सैनिकांच्या दवाखान्यासाठी ५0 लाखांचा निधी दिला. माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा दवाखाना मोठा आधार ठरणार आहे. ...
यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला य ...