कोल्हापूर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी केंद्र शासनाच्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीचे सभापती अंबरीश घाटगे यांनी केले आहे. ...
रिक्षावाला हा समाजातील एक घटक. थोड्या वेळासाठी त्याचे प्रवाशांशी नाते असते. ते नाते कायम गोड राखण्यासाठी व रिक्षाचालकांना समाजात सन्मान मिळावा, या हेतूने ‘अनाम प्रेम’ संस्थेच्या वतीने मंगळवारी दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित केलेल्या व्हायोलिनवादनाचा आनं ...
ग्रामीण महाराष्ट्राची परंपरा जपत वारकरी साहित्य परिषद आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ‘स्वच्छतेचा महाजागर’ हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. ...