महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी मल्लखांब, रोप मल्लखांब, रिंग, डंबेल्स, आदी मैदानी खेळांशी संबंधित एक ना अनेक चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. ...
मी सरळ आणि सोपा खासदार आहे. कोणालाही फसवलेले नाही. जे बोलतो तेच करतो; पण काहींच्या डोक्यात २४ तास राजकारण असते. पराभूत झालो की महाडिकांमुळे आणि विजयी झालो की माझ्या हिंमतीवर अशी ही प्रवृत्ती आहे. कर्तृत्व व स्वत:च्या कर्मामुळेच त्यांचा गेल्यावेळेला क ...
शेतकरी व कामगार या दोन घटकांना बरोबर घेऊन सहकार चळवळीत काम करताना विश्वास संपादन करणे, हेच सूत्र महत्त्वाचे आहे. माझ्या कार्यक्षेत्रात हेच सूत्र वापरण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यामुळेच सहकार ...
ही समस्या कशामुळे आहे हे समजल्यास त्यावर उपाय करता येतो. जर एखाद्या मेंदूतील ट्युमरमुळे असेल तर त्याच्यावरील उपचार होऊ शकतो. अतिताण, चुकीचा आहार ही कारणे पण बरी होऊ शकतात. गुणसूत्रांमधील ...
भारत चव्हाण । कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारात मोठे व्यापारी संकुल उभारण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार असून, त्यासंबंधीचे आराखडेही तयार केले ... ...
मराठा दाखला काढताना कोणाचीही तक्रार आल्यास, अधिक शुल्कांची मागणी करुन अडवणूक केल्यास फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा करवीर प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी ई सेवा केंद्र चालकांना दिला. दाखले काढण्याविषयी मार्गदर्शन करुन समाजात असणारा संभ्रमही दूर क ...
निगवे दुमाला (ता. करवीर) येथे सराफ दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने असलेली तिजोरीच लंपास केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. तिजोरीत तीन किलो चांदीचे व किरकोळ सोन्याचे दागिने असा सुमारे तीन लाख किमतीचा ऐवज होता. चोरटे सीसीटीव्ही कॅ ...
शिवाजी विद्यापीठातील विविध अधिविभागांमधील ३० प्राध्यापकांना प्रशासनाने मंगळवारी पदोन्नतीची पत्रे दिली. करिअर अॅडव्हान्समेंट स्कीमअंतर्गत (कॅस) प्रशासनाकडून पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात आली. मकरसंक्रांतीच्या दिवशी पदोन्नतीची गोड भेट मिळाल्याने प्र ...
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १८) होत असून, पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्या शहरातील सात नाल्यांशेजारील आवश्यक ती जागा संपर्क मार्गाकरिता आरक्षित करण्याचे प्रस्ताव तसेच अंबाबाई मंदिराच्या परिसरातील वाहनतळाच्या जागेत दर्शनमंडप अस ...
राम गणेश गडकरी सभागृहात मदनमोहन लोहिया सांस्कृतिक मंचच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय भावगीत व नाट्यगीत गायन स्पर्धेत सानिया मुंगारे, सिद्धराज पाटील, तुषार शिंदे यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. ...