केंद्र सरकारच्या २०१४ च्या उपजीविका संरक्षण व पथविक्री कायद्यानुसार हातगाडी, टपरी, स्टॉल लावून रस्त्याकडेला व्यवसाय करता येतो; पण महापालिकेने या विक्रेत्यांना हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. ती थांबवावी, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेसच्या वतीने ब ...
मंगळवार पेठेतील डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन निरीक्षण गृहाची राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाच्या सदस्यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी मुलांची राहण्याची सोय, त्यांना देण्यात येणारे जेवण यासह अन्य सुविधांची माहिती समिती सदस्यांनी घेतली. यावेळी सरकारकडून देण्या ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्यांपैकी संशयित आरोपी अमित देगवेकरची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत २८ जानेवारीपर्यंत वाढ केली. यापूर्वी स ...
कोल्हापूर येथील चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या चौथ्या बालचित्रपट महोत्सवाच्या लोगोचे अनावरण कोल्हापूर महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी एस. के. यादव यांच्या हस्ते बुधवारी येथे करण्यात आले. ...
शिवाजी विद्यापीठाचा ५५ वा दीक्षान्त समारंभ दि. २२ फेब्रुवारीला दुपारी दोन वाजता होणार आहे. विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती तथा राज्यपाल सी. विद्यासागर राव, तर बंगलोरच्या नॅशनल असेसमेंट अॅँड अॅक्रिडिटेशन कौन ...
शासकीय व निमशासकीय विभागात कार्यरत असलेल्या लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देताना अन्याय केला आहे. प्रशासनाचा कणा असूनही वेतनश्रेणी व इतर मागण्यांकडे दुर्लक्ष करून शासनाने लिपिकांना दुय्यम स्थान दिले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य श ...
कोल्हापूर सकाळी दाट धुक्यात हरविले होते. विशेष म्हणजे सकाळी दहापर्यंत धुक्याची चादर संपूर्ण जिल्ह्यावर पसरली होती. काही दिवसांपूर्वीच्या कडाक्याच्या थंडीतही एवढ्या वेळपर्यंत धुके राहिले नव्हते. हवामानात एकदम बदल झाल्याने जनजीवन काहीसे विस्कळीत झाले. ...
मूळच्या प्रश्नाला बगल देण्यापेक्षा हिंमत असेल तर कदमवाडीच्या स्मशानभूमीसमोरील ‘त्या’ माळावर या. ७५ लाखांची मागणी करणारे नागरिक, तुम्ही आणि मी सर्वांसमक्ष चर्चा घडवूया. त्यानंतरच कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला; ...
केएसए’च्या ताब्यात असलेल्या छत्रपती शाहू स्टेडियमसह मिळकतींचे मूळ प्रयोजन बदलून विनापरवाना खरेदी-विक्री व भाडेपट्ट्याने हस्तांतरण केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अटींचा भंग केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी ...
शिवाजी पुलाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करूनही बिलाच्या रकमेत तीनवेळा फेरफार केला. ९० लाखांचे बिल असताना फक्त नऊ लाख रुपये मंजुरीसाठी पाठविणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत ...