शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांच्यावर गैर आणि बेकायदेशीर कारभाराचे आरोप करीत शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) ‘कुलगुरू हटाव’ आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून सुटातर्फे शुक्रवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच ...
कोल्हापूर-तिरूपती मार्गावरील फर्स्ट फ्लाईटने जाण्यासाठी सुमारे ६० प्रवाशांनी नोंदणी केली आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत या मार्गावर इंडिगो कंपनीकडून दि. १२ मेपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ...
कोल्हापूर महापालिकेच्या उद्यान विभागाचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर तसेच अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल वर्षानुवर्षे घेतली जात नाही. परिणामी एक फांदी तोडण्यासाठी नागरिकांना वर्षानुवर्षे या कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या ...
निवडणूक संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या दरवाढीला सामोरे जावे लागले आहे. पशुखाद्य उत्पादन करणाऱ्या ‘मयूर’सह ‘गोकुळ’नेही प्रतिकिलो दोन रुपये वाढ जाहीर केली आहे. ही वाढ लगेच लागूही झाली आहे. या वाढीला कच्च्या मालाची उपलब्धता, इं ...
कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे. त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचा ओढा शीतपेये व बर्फखरेदीकडे वाढला आहे. विशेषत: शीतपेये थंड राहण्यासाठी व सरबतांकरिता सुमारे दहा टन बर्फ, तर सुमारे ५७ कोटी लिटर शीतपेये जिल्ह्यात खपत आ ...
गाणी, नृत्य, अभिनय यांसारख्या विविध कलांचे बहारदार सादरीकरण झालेल्या ‘टॅलेंट शो’ने उपस्थित रसिकांची मने जिंकली. ‘लोकमत बाल विकास मंच’ व मार्क अप इंटरनॅशनल यांच्यातर्फे या शोचे आयोजन करण्यात आले. ...
ग्रामपंचायतीच्या अखत्यारीतील खुल्या जागांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. ‘लोकमत’ने सातत्याने हा विषय लावून धरल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी (दि. ३०) होणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्च ...
वारंवार नोटिसा पाठवून, मुदतवाढ देऊनही साखर कारखानदार जुमानत नसल्याने अखेर साखर आयुक्तांनी निवडणूक संपल्यावर लागलीच कारवाईचा धडाका सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना आरआरसीअंतर्गत साखर जप्तीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली अ ...