कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयात दुपारी दाखल करण्यात आले तेव्हा तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ...
शिवाजी पुल ते वडणगे गावच्या हद्दीतील झाड वाटेच्या शेतामध्ये मानवी कवटी करवीर पोलिसांना शुक्रवारी मिळून आली. ती पुरुषाची असल्याची शंका असून, याबाबत कावळा नाका येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आव ...
शासनाच्या विविध पेन्शन योजनांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ४३ हजार करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. सध्या २१ हजार मर्यादा असल्याने अनेक गरजू योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट् ...
यंदा कोयता आणि मशीन यांचा एकाचवेळी रपाटा सुरू झाल्याने साखर कारखान्याच्या गाळपाचा वेग वाढला आहे. कारखाने सुरू झाल्याच्या १५ ते २0 दिवसांंतच २५ टक्के क्षेत्रावरील तब्बल २0 लाख मेट्रीक टन उसाची तोडणी पूर्ण झाली आहे. ...
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाºया सरकारला धडा शिकवण्यासाठी २४ डिसेंबरला पुणे-बंगलोर महामार्गावर चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी दिली. ...
कोल्हापूर : चित्रपटसृष्टीचीच नव्हे तर कोल्हापूरकरांची अस्मिता असलेल्या शालिनी सिनेटोनची आरक्षित जागा शासनातील कारभारी मंत्री व महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी ... ...