दिल्लीत किसान मोर्चासाठी गेलेल्या कोल्हापुरातील शेतकऱ्याचा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. किरण गौरवाडे (वय ५२) हे टाकळीवाडी ता. शिरोळ असे मृत व्यक्तीचे नाव आहे. रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली, पण पहाटे तीन वाजता सुरक्षा रक्षकाच् ...
थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाल्याने कोल्हापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर विमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कळविली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अकरा वर्षांत ‘एचआयव्ही’ तपासणी ‘स्वेच्छेने’ करून घेणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून येते; तर मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. यंदा ‘नो युवर स्टेटस’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘जागतिक एड्स दिन’ आज, शनिवारी साजरा होत आहे. ...
मागील काही वर्षांच्या तुलनेत नवीन एचआयही संसर्गितांचे प्रमाण कमी होत आहे. २०३० पर्यंत हा आकडा शुन्यावर आणायचा आहे. यासाठी एड्स निर्मुलनाच्या कार्यात शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग महत्वाचा असल्याचे प्रतिपादन आरोग्य उपसंचालक डॉ. पी.पी. धारु ...
शालिनी सिनेटोनची जागा बिल्डरच्या ताब्यात गेल्याचे जाहीर झाल्याने चित्रपट व्यावसाय आणि कोल्हापूरचे वातावरण ढवळून निघाले. जागा वाचवण्यासाठी चित्रपट महामंडळाने जनआदंोलन जाहीर केले असून त्याचा पहिला दिवस म्हणून शनिवारी साजरा होणारा चित्रपट व्यवसाय वर्धाप ...
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीने भरत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापूरच्या न्यायालयात दुपारी दाखल करण्यात आले तेव्हा तपासासाठी सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. ...
शिवाजी पुल ते वडणगे गावच्या हद्दीतील झाड वाटेच्या शेतामध्ये मानवी कवटी करवीर पोलिसांना शुक्रवारी मिळून आली. ती पुरुषाची असल्याची शंका असून, याबाबत कावळा नाका येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत या यादीवर हरकती व दावे सादर करण्याची मुदत शुक्रवारपर्यंत होती; परंतु निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ती पाच डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याची मतदारांनी नोंद घ्यावी, असे आव ...
शासनाच्या विविध पेन्शन योजनांची वार्षिक उत्पन्नाची मर्यादा वाढवून ती ४३ हजार करावी, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधिमंडळात केली. सध्या २१ हजार मर्यादा असल्याने अनेक गरजू योजनेपासून वंचित राहत असल्याचेही त्यांनी सांगितले. ...
उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट् ...