कोल्हापूर शहरातील प्रत्येक चौक व रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. यावर उपाय म्हणून पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कारवाईसाठी पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे; त्यासाठी विशेष पोलीस पथकाची नेमणूक केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसाच्या मद ...
लोकसभा निवडणुका शांततेत पार पडल्या म्हणून थाटात राहू नका, मतमोजणी तोंडावर आली आहे. निकालानंतर जल्लोषी आणि धीरगंभीर वातावरणात कुठेही ठिणगी पडून भडका उडू शकतो. आपल्या हद्दीमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवून कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही; यासाठी प्रत्ये ...
अवमान याचिका दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे असतील, तर अपात्र कर्जमाफीबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेचा खर्च आता शेतकऱ्यांनीच करावा. या निर्णयापर्यंत संचालक आल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
कुळवाडी, कुलवाडी समाजाच्या क्षेत्रपाहणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि अन्य कार्यकर्त्यांनी याबाबत नेमण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांच्याकडे निवेदनाद्वारे ...
हमीदवाडा (ता. कागल) येथील कृषिबंध अॅग्रो लिमिटेडने जादा व्याजाचे आमिष दाखवून १५ हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची १२ कोटींची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. कोल्हापूरसह, कर्नाटक, गोवा येथील नागरिकांनी ५०० हून अधिक एजंटांमार्फत या कंपनीत पैसे गुंतविले आ ...
स्वीमिंग फेडरेशन आॅफ महाराष्ट्राचे (एसएफआय) तीन निरीक्षक आणि विक्रम खाडे यांच्या निरीक्षणाखाली कोल्हापूरमध्ये जलतरण निवड चाचणी स्पर्धा होईल. इचलकरंजी येथे शनिवारी (दि. १८) स्पर्धा घेण्यात येणार आहे. खेळाडूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे एसएफआयचे निमंत ...
जत तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाºयाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रोजगार हमी योजनेची कामेही सुरू नसल्याने ऊस तोडणी मजुरांवर उपासमारीची वेळ ...
जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करून जनतेला दिलासा देण्यासाठी प्रशासनाचे नियोजन होत आहे. पाणी योजनांसाठी पाणी पुरवठा होत असलेले तलावही भरून घेण्याबाबत कार्यवाही होणार आहे. दुष्काळी परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १५९ तलावांपैकी ...