शेतकरी आत्महत्या रोखणाऱ्या, रोजगार हमी योजना व चारा छावण्यांची गरज कमी करणाऱ्या समन्यायी पाणी वाटपाचा आटपाडी पॅटर्न राज्यभर राबवा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केली आहे. ...
कोल्हापूरला उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यात पुणे जिल्ह्याचा राजकीय दबावच मुख्य अडथळा ठरला आहे. त्यामुळेच ‘सर्किट बेंच कोल्हापूरला व्हावे,’ असे एका ओळीचे पत्र द्यायला मुख्यमंत्री कार्यालयाकडून नवे वायदे दिले जात आहेत. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या रस्ते बांधकामामध्ये यापुढे ८ टक्के प्लास्टिक मटेरियल वापरण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. त्याचीच पूर्वतयारी म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात ज्या ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर गोळा ...
कोल्हापूर शहरात सकाळी १0 ते ११ आणि सायंकाळी पाच ते सहा या अधिक रहदारी आणि गर्दीवेळीच अवजड वाहनांना बंदी घालावी. इतर वेळेत या वाहनांना सवलत द्यावी, अशी मागणी गांधीनगर गुडस् मोटार मालक संघाने केली. या मागणीचे निवेदन संघाच्या शिष्टमंडळाने शहर वाहतूक पो ...
लोकसभा निवडणूक होईपर्यंत आपण कोणतेही राजकीय भाष्य करणार नाही; पण माझे ध्येय पक्के आहे, कोणत्याही परिस्थितीत ठरलेल्या मार्गात बदल होणार नाही. असे सूचक वक्तव्य आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केले. ...
महाराष्ट राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्टÑीय महामार्ग विभाग यांच्यातील वादामुळे मुंबई-पुणे-बंगलोर या राष्टय महामार्गावरील सातारा ते कागल हा १३३ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता गेल्या तेरा वर्षांपासून रखडला आहे. ...