समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा आपला जवळचा मित्र वाटला पाहिजे, अशा पद्धतीने ‘कम्युनिटी पोलीस’ योजना राबविणार असल्याचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी येथे सांगितले. ...
ऊस गळिताचे १८० ते विक्रमी २०० दिवसांचे हंगाम घेतल्याचा इतिहास नोंदविणाऱ्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना या वर्षी शंभरी पार करतानाच तोंडाला फेस आला. शंभरीच्या टप्प्यावरच २२ पैकी नऊ कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. ...
मराठा बँकेच्या ४८ हजार सभासदांच्या शेअर्स ठेवी परत मिळाव्यात यासाठी मराठा संघटनेतर्फे गुरुवारी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेने ६ मार्चपर्यंत सहकार आयुक्तांच्या निर्णयापर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती केल्यानंतर हे आंदोलन स्थग ...
दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल असलेल्या व्हिडीओ पार्लरची संख्या जिल्हा करमणूक विभागातील नोंदीनुसार फक्त १२५ आहे. प्रत्यक्षात गल्लीबोळांत या पार्लरचे पेव फुटले आहे. नियम व मशीनमध्येही या व्हिडीओचालकांनी हातचलाखी ...
शहराची रखडलेली सुधारित नळ पाणीपुरवठा योजना निधी असूनही श्रेयवादातून मार्गी लावण्यात अपयशी ठरल्याने नगराध्यक्षांसह सत्ताधारी व विरोधी नगरसेवकांनी राजीनामा देऊन पालिका बरखास्त करावी, अशी मागणी करत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात शिवसेना शहरप्रमुख राजू आवळे ...
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा ह्या यापूर्वी शिवसेनेने लढवल्या आहेत. त्यामुळे त्या जागा बदलण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे तुम्ही कामाला लागा अशा स्पष्ट सूचना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दुपारी दिल्या. ...
आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय ...
कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापनेबाबत राज्य शासनाने ठरावाचे पत्र दिल्याने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सकारात्मक निर्णय घेतील, असा आशावाद आम्हाला होता; परंतु त्यांनी याप्रश्नी असमर्थता दर्शवल्याने वकिलांच्या संतापाची भावना आणि नाराजी पसरली आहे. सर् ...
कोल्हापूर : कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर प्रादेशिक सेनेतील शिपाई, लिपिक अशा पदांसाठी मैदानी निवड चाचणी मेळाव्याच्या बुधवारी अखेरच्या दिवशी सुमारे ... ...
आख्ख्या कोल्हापूरची भूक भागविणाऱ्या धान्यबाजाराचे अस्तित्व, करोडो रुपयांची होणारी उलाढाल, लाखो लोकांचा संपर्क, हजारो वाहनांची रहदारी असलेल्या लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसरातील सर्वच रस्ते अत्यंत खराब झाले असून, त्यांवरून वाहने हाकणे सोडाच; धड च ...