राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गेल्या २८ दिवसांपासून ठिय्या आंदोलन करणाऱ्या कोतवालांकडे दुर्लक्ष करणाºया शासनाला अखेर जाग आली असून आज, गुरुवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली आहे. ...
कारागृह हा शब्द ऐकला, तरी उंच उंच दगडी भिंती, बरॅकला धरून उभे असलेले कैदी, जाळीच्या पलीकडून बोलणारे नातेवाईक आणि बंदिस्त जग डोळ्यासमोर येतं; पण या गजाआडच्या जगातही स्वच्छंदी जगणाऱ्या लहानग्या बाळाचे निरागस हास्य कैद्यांनाच नव्हे, ...
साखरेच्या बफर स्टॉकसाठी जाहीर केलेले अनुदान हवे असेल तर केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाने दिलेले आदेश आणि सूचना पाळा, अन्यथा अनुदान विसरावे लागेल, ...
शिवाजी सावंत । गारगोटी : ‘शैक्षणिक पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुदरगड तालुक्यातील खानापूर शाळेची आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात शिक्षण देणाºया ... ...
जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे नुसते आजारी न पडणे असे नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वस्थता असणे हे होय. स्त्रियांचे आयुष्यमान वाढलेले आहे. त्यामुळे वाढत्या वयाबरोबरच त्या अनुषंगाने येणारे आजारही वाढलेले आहेत. ...
गावापासून उंच अंतरावर असलेल्या डोंगर माथ्यावरील गवताच्या माळरानावर उभ्या असलेल्या उंड्री (ता. पन्हाळा) येथील जि.प.च्या मराठी शाळेच्या इमारतीची अवस्था म्हणजे गळक्या छताबरोबर पाण्याअभावी ओसाड पडलेला लाल मातीचा ओसाड भाग. ...
संपूर्ण आजरा तालुक्याचा आढावा घेणारे ‘दृष्टिक्षेपातील आजरा’ हे दालन माहितीपूर्ण असल्याची प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केली. ...
अनुभवशील चिंतनातून संशोधनपर लेखनामध्ये झळकणारा अस्सलपणा हे महर्षी वि.रा. शिंदे यांच्या साहित्याचे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्यामुळेच भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची अत्यंत मूलभूत, वस्तुनिष्ठ मांडणी त्यांना करता आली, असे प्रतिपादन ज्येष ...