कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाचे डिझाईन करताना हा पुतळा आणि त्याचा चबुतरा हलवून येथील धगधगता इतिहास पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत महापालिका आयुक्तांनी आठवड्यात खुलासा करावा; अन्यथा आंदोलन ...
वीजदरातील ‘पॉवर पेनल्टी’ परत देऊन संच मांडणीसाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्याचा आदेश महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने घेतल्याची माहिती आमदार सुरेश हाळवणकर आणि आमदार अमल महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
चित्रपटांमध्ये नेहमीच एखादा सामाजिक संदेश असतो. त्याचे आपण कसे अनुकरण करतो, हे महत्त्वाचे ठरते. 'दंगल' हा चित्रपट कुस्ती खेळाने खूप गाजला.नेमका हाच धागा पकडून कोल्हापूर येथील शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूलच्या विद्यार्थिनींनीही 'दंगल' पाहिला आणि आपली ...
भाजीपाल्यामुळेच कॅन्सर होतो, हा निव्वळ गैरसमज आहे. कीटकनाशकांबाबत अद्याप कोणतेही शास्त्रीय कारण पुढे आलेले नाही. त्यामुळे कीटकनाशकांमुळे कॅन्सर होतो, हा ...
कोल्हापुरातील पोलीस ग्राऊंडवर रविवारी (दि. ६) होणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन सीझन-२’च्या नावीन्यपूर्ण उपक्रमात वारणा दूध संघ ‘प्राईड पार्टनर’ म्हणून सहभागी झाला आहे. ...
एकविसावे शतक हे विज्ञानयुग असेल,’ असे म्हणत एकविसावे शतक आले. त्यातील दोन दशके संपतसुद्धा आली. यापूर्वी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतवासीयांना आधुनिक, सशक्त, सामर्थ्यशाली भारताचे स्वप्न दाखविले. ...
शतकोत्तर परंपरा असलेले राजाराम महाविद्यालय हे त्या काळातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी ‘आॅक्सफर्ड’ विद्यापीठासारखेच होते, असे गौरवोद्गार काढत राजारामीयन असल्याचा अभिमान बाळगा, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त क ...