लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेला नवे चेहरे मैदानात उतरविण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात विद्यमान नेतृत्व सोडून पर्यायी सक्षम नेतृत्वच नसल्याने आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील हेच उमेदवारीचे दावे ...
जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतातून जातींच्या उच्चाटनासाठी आजच्या काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आणि ...
कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. कोकणातील जलसिंचन प्रकल्प, स्वतंत्र विद्यापीठ, सातारा जिल्ह्यातील औद्योगिक वस ...
अर्जुनवाड ते शिरोळ मार्गावर यादव पुलानजीक चिंचवाड फाटाजवळ शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पिंपळाचे मोठे झाड अचानकपणे उन्मळून रस्त्यावर पडले. वाहतूक, तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्यूत तारेवर झाड पडल्याने वीज पुरवठा बंद पडला. दुपारच्या वेळी या मार ...
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांकरीता दोन वर्षांपासून शेतकरी संप व शेतकरी लॉँगमार्चच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. प्रत्येकवेळी सरकारने अंमलबजावणीचे आश्वासन दिले; परंतु अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष ...
महानगरपालिका यंत्रणेला सिद्धार्थनगरातील नागरिकांनी कडाडून विरोध केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले. तेथील नागरिकांचा विरोध मोडून काढत प्रशासनाने काम सुरू केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराज यांच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. पोलिसांन ...
सुट्टीत मामाच्या गावी आलेल्या चिमुकलीचा शिंगणापूर बंधाऱ्यानजीक पंचगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अंजली ऊर्फ अमृता बाळासाहेब चव्हाण (वय ९, रा. इंदिरानगर, कबनूर, ता. हातकणंगले) असे त्या मृत चिमुकलीचे नाव आहे. ती दीड महिन्या ...