मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पूर्वीच्या कॉँग्रेस, राष्टÑवादी आघाडीच्या सरकारने फसवणूक केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत हे भाजप सरकारही आरक्षणप्रश्नी समाजाची फसवणूक करीत आहे, असा आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्टय संयुक्त चिटणीस दिलीप जगताप यांन ...
मटका किंग सलीम यासीन मुल्ला याच्याशी कोल्हापूर ते मुंबई कनेक्शन असल्याचे निष्पन्न झाल्याप्रकरणी मुंबईतील बोरिवली ईस्टमधील दोघा मटकाचालकांना ‘मोक्का’ कारवाईखाली राजारामपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
विधानसभेसाठी कॉँग्रेस व राष्टवादी कॉँग्रेसची आघाडी निश्चित झाली असून, २८८ पैकी जवळपास २३० जागांचे वाटपही पूर्ण झाले आहे. कोल्हापुरातील दहापैकी पाच जागांवर राष्टवादीने दावा केला असला, तरी वरिष्ठ पातळीवर चार ...
महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत रेशन दुकानांमध्ये ग्राहकांसाठी धान्य उपलब्ध न करणाºया दुकानदारांवर आता कारवाई होणार आहे. याबाबत नुकतेच शासनाच्या पुरवठा विभागाकडून परिपत्रकाद्वारे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे महिन्यातील काही दिवस दुकान उघडे ठेव ...
देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत एक स्वतंत्र संस्थान म्हणून राज्यकारभार पाहत असलेल्या कागल जहाँगिरीचे वंशज, राजर्षी शाहू महाराजांचे नातू आणि शाहू ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण गुरुवारी एका शानदार ...
२०१८ च्या पावसाळ्यात मोठा गाजावाजा करून राज्य शासनाच्या विविध विभागांकडून राधानगरी तालुक्यात एक लाख ६७ हजार ९०० झाडे लावण्यात आली. यात वनीकरण विभागाने ३३ हजार १६५, प्रादेशिक वन विभागाने ६७ हजार ११० व ग्रामपंचायती, शाळा, अन्य विभागांनी ६७ हजार ६२५ झाड ...
‘कोल्हापूर शहरात झालेल्या टोल आंदोलनात पोलिसांनी दाखल केलेले खटले मागे घेण्याची मी घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी का झाली नाही, हे मी एकदा तपासून घेतो. माझ्या लक्षात आहे, मी करून घेतो,’ अशा शब्दांत गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल आ ...
स्वत:ला ‘पर्मनंट आमदार’ समजणाऱ्यांना या निवडणुकीत जनता नक्की घरी बसवेल, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना गुरुवारी येथे लगावला. कागलच्या जनतेचे प्रेमच समरजित घाटगे यांना लोकशाहीच्या मंदिरात पोहोचवेल, असा ...
राजकीय विद्यापीठ म्हणून राज्यभर ओळख असलेल्या कागलमध्ये गुरुवारी विक्रमसिंह घाटगे यांच्या शाहू कारखाना कार्यस्थळावरील पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा टोकाच्या ईर्ष्येचे दर्शन घडले. कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेत डावलल्याने चिडलेल्या म ...
अंबाबाई मंदिरातील ओवऱ्यांवरील दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोरील पत्र्याच्या शेड २४ जूनपर्यंत काढून घ्याव्यात; अन्यथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे अशा दुकानांसमोरील पत्रे काढले जातील; याशिवाय कारवाईही केली जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष महेश ...