पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प करत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पंचगंगा नदीला साक्षी ठेवून मी प्रदूषण करणार नाही आणि कोणाला प्रदूषण करू देणार नाही, असा निर्धार केला. ...
आम्ही भाजपचे खंदे समर्थक असल्याने मैत्री आणि नाती बाजूला ठेवून युतीचा धर्म पाळणार आहोत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. २४ मार्च (रविवारी) सकाळी दहा ते दुपारी बारा कोल्हापूर शहरातील ५६ उपकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी १८ हजार विद्यार्थी बसणार आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी स ...
लोकसभा निवडणुुकीच्या काळात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारांवर आयकर विभागाची करडी नजर राहणार आहे. १० लाखांवरील व्यवहाराची संपूर्ण तपासणी होणार असून, संशयास्पद आढळल्यात तातडीने कारवाई होणार आहे. ...
ग्रामीण भागातून शहरात होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी आपली गावे समृध्द झाली पाहिजेत. ती समृध्द झाली तरच गावाकडची ओढ वाढते. केवळ पोटाची भूक भागली म्हणजे विकास नव्हे तर मानसिक समाधानही महत्वाचे आहे. असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या सरपंच आणि पदाधिकाऱ् ...
पक्षीय निर्बंधांमुळे यापुढे उघडपणे शिवसेनेचे प्रचार करता येणार नाही, ही अडचण लक्षात घेऊन आमदार सतेज पाटील यांनी महानगरपालिकेतील नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या सोपविल्या. शिवसेनेच्या प्रचाराची सगळी सूत्रे आता गटनेते शारंगधर देशमुख स ...
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या कल-अभिक्षमता चाचणी प्रमाणपत्रांचे वाटप उद्या, शनिवारपासून शाळांकडून होणार आहे. कोल्हापूर विभागातील एक लाख ३९ हजार ८०० विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. बारावी परीक्षेत गुरु ...
‘सारे जहॉँ से अच्छा... हिंदोस्तॉँ हमारा...,’ ‘पाकिस्तान मुर्दाबाद...’अशा घोषणा देत मराठा महासंघातर्फे दहशतवादीविरोधी एकात्मता रॅली काढून पुलवामा हल्ल्यातील शहिदांना अभिवादन करण्यात आले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त ही ...
आर. के. नगर येथील भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल)चे ग्राहक सेवा केंद्रातील बिल भरणा केंद्र मनमानी पद्धतीने गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. ...
जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; ...