आगामी लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना -भाजपमध्ये युती होणारच आहे, सध्या सुरु असलेली भांडणे ही लुटुपूटूची असून फारसे गांभिर्याने घेण्यासारखे नाही, अशी टिप्पणी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी कोल्हापुरात आयोजित पत्रकार बैठकीत केली. श ...
कोल्हापूर जिल्ह्यातील धनगर वस्त्यांसह अतिदुर्गम भागातील वाड्या वस्तींवरील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींना नागरी जीवन, विविध आस्थापना आणि शहरांची ओळख, नवी ऊर्जा मिळावी. अशा विविध उद्देशाने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हिल राय ...
ताराबाई पार्क पितळी गणपती चौकात चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आलेल्या अट्टल दोघा सराईत चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. संशयित रोहित शिवाजी खरळकर (वय १९, रा. चावडी जवळ, अंबप, ता. हातकणंगले), शुभम संजय घाटगे (२१, रा. पोर्ले, ता. पन्हाळा) अशी त्यांची न ...
कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियमसह कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनची (के. एस. ए.) मिळकत सरकारजमा करण्याच्या निर्णयाचे पत्र मिळताच त्याविरुद्ध के. एस. ए.ने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे अपील दाखल केले आहे. निर्णय घेत असताना संस्थेचे म्हणणे म ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कामकाजाचे आणि सभासदांच्या माहितीचे डिजीटायझेशनचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एका क्लिकवर मराठी चित्रपट व्यावसायिकांची माहिती उपलब्ध होणार असल्याची माहिती अध्यक्ष मेघराज राजेभोसले या ...
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आठवा संशयित आरोपी अमित देगवेकर याच्याकडे राज्याचे ‘एस.आय.टी.’चे पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी दोन तास कसून चौकशी केली. तपासाचा आढावा घेण्यासाठी ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. तपासाबाबत ...
कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची सरासरी, तसेच महत्तम पूररेषेचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले असून, आता फक्त त्याचे डिमार्केशन तपासण्यात येणार असल्याची माहिती येथील जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी बुधवारी दिली. पूररेषेचा शास्त्रीय अहवाल १५ दिवस ...
दि इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकौंटंट्स आॅफ इंडियातर्फे नोव्हेंबर २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर झाला. त्यातील अंतिम परीक्षेत कोल्हापूरच्या १८जणांनी यश मिळवीत बाजी मारली. त्यात ताराबाई पार्कमधील वरुण अमर दीक्षित याने ...
चालू गळीत हंगामात २० जानेवारीअखेर राज्यात ५६८ लाख ५७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, ६० लाख ८२ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गतवर्षी याचकाळात ते ५३ लाख १४ हजार टन इतके झाले होते. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.७० इतका, तर कोल्हापूर विभागाचा ११.८७ अस ...