सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी अलिबाग न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केलेल्या युक्तीवादामुळे आरोपपत्रात वाढीव आठ कलमांचा समावेश केला गेला. त्यातील ‘१२० ब’ कलमानुसार सर्वच आरोपींनी कट रचून हत्या क ...
आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्येक आपदा सखीने आपापल्या तालुक्यातील शाळांना भेटी देऊन तेथील आपदा सखींना प्रशिक्षण द्यावे आणि नवीन आपदा सखी तयार कराव्यात, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी सोमवारी येथे केले. रमणमळा परिसरातील गृहरक्षक दल केंद् ...
वाहनांच्या विंडस्क्रीन व दरवाजांच्या खिडक्यांच्या काचांवर काळ्या फिल्म लावणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी फिल्मिंग लावले असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा कारवाईला सामोरे जावे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांनी दिली ...
तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्य ...
कोल्हापूर : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या माध्यमातून राज्यातील पहिले वसतिगृह गेल्या वर्षी सुरूझाले. राजर्षी शाहू महाराजांनी ... ...
दुर्धर आजाराने (एचआयव्ही/एड्स) त्रस्त व्यक्तींना त्यांच्या निवासी गावापासून ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, शासकीय रुग्णालय येथे प्रवास करण्यासाठी प्रती प्रवास ५० किमी १०० टक्के विनामूल्य करण्यास सवलत दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत ...
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा स्पर्धक अभिजित बिचुकले याची कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास रवानगी केली. ...
काही एस. टी. मित्र युवकांनी एकत्र येऊन सुरूकेलेल्या ‘एस. टी. च्या इतिहासाचा प्रवास एकाच छताखाली’ तेही एस.टी. बसमध्ये पाहण्यास मिळावा, या उद्देशाने अनोखे असे ‘वारी लालपरीचे’ प्रदर्शन भरविण्यात ...
परदेशात उघड्यावर कचरा टाकल्यास तसेच साधे धूम्रपान केल्यास संबंधितावर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. असाच नियम कºहाड पालिकेनं कºहाडकरांसाठीही लागू केलाय. सध्या कºहाड शहरात उघड्यावर कोणी प्लास्टिक कचरा टाकताना अथवा प्लास्टिक ...
जिल्हा परिषदेची स्थापना होऊन आता येत्या तीन वर्षांत ६० वर्षे पूर्ण होतील; परंतु या जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाचे केंद्र असलेल्या आणि राजकीय विद्यापीठ म्हणून पाहिले जात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेची ...