अतिरिक्त सांडपाण्यामुळे नाले ओव्हर फ्लो होऊन पंचगंगा नदीसह रंकाळा तलावाचे प्रदुषण कायम आहे. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मात्र अद्याप वापर होत नाही, ते पुन्हा नदीतच सोडले जाते. ...
मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापन करण्यासाठी मुख्य न्यायाधीशासह मुख्यमंत्र्यांच्या फक्त आश्वासनावरच लटकले आहे. पुणे बार असोसिएशनची मागणीही कळीचा मुद्दा ठरत आहे. ठोस असा निर्णय अद्याप कोणत्याही स्तरावर झालेला नाही. खंडपीठ कृती समित ...
करवीर तालुक्यातील बाळासाहेब खाडे, उदय पाटील, विश्वास पाटील, सत्यजित पाटील हे चौघेही कॉँग्रेस आघाडीसोबत राहतील; तर आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पत्नी जयश्री या महाडिक यांच्या बाजूला राहतील. ...
ब्युटिशियननी आपल्या मॉडेलसह या स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे.ब्युटिशियननी आपली ब्राईड व ग्रूमना त्याच ठिकाणी तयार करायचे आहे. साडी किंवा जो पोशाख असेल तो घरून करून आणायचा आहे. मेकअप, हेअरस्टाईल स्पर्धेच्या ठिकाणी करायची आहे. ...
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत महापुरामुळे नदी व ओढ्याकाठावरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्या पुरात आठ-दहा दिवस, तर दुसऱ्यांदा आलेल्या पुरात पाच-सहा दिवस ऊस पाण्याखाली राहिल्याने तो कुजला आहे. ...
शारदीय नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या पुरातन अलंकारांची स्वच्छता करण्यात आली. या अलंकारांमध्ये हिरे, माणिक, पाचू अशा नवरत्नांच्या जडावाच्या तसेच शिवकालीन, आदिलशाही व शाहूकालीन अलंकारांचा समावेश आहे. ...
साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी पनवेल न्यायालयात सुनावणी झाली. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत आणि रायगडचे अॅड. संतोष पवार यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांच्यासमोर १३९ साक्षीदारांची यादी सादर केली. ३० सप्टेंबरला बिद्रे ...
मुंबई - पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक आॅफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. बँकेवर निर्बंध घातल्याची माहिती कोल्हापूरात समजताच ग्राहकांनी शिवाजी पेठ आणि रुईकर कॉलनी येथील शाखेमध्ये गर्दी क ...
राजकारणाच्या पलिकडे कार्यकर्त्यांशी आपले नाते आहे. त्यांच्या भावनांचा अनादर करण्याच पाप कधीच करणार नाही. विचार करायला चार दिवसांचा अवधी द्या, सर्वजण एकत्र बसूनच निर्णय घेवूया. जो निर्णय होईल, त्याबरोबरच मी राहिन, असा शब्द डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी कार ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवासाठी कळंबा कारागृहातर्फे दोन लाख लाडू तयार करण्यात येणार आहेत; त्यासाठी आत्तापासूनच कारागृह प्रशासनाची तयारी सुरू झाली असून, हे काम करण्यासाठी कैद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कारागृह ...