कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी कर्मचा-यांच्यावतीने बील पोहच करावीत. मास्क, हँडग्लोज, सॅनिटायझर देवून सुरक्षित अंतर ठेवून बील वाटप करावे, अशा सूचना त्यांना देण्यात याव्यात. ...
शेतकऱ्यांना या पावसाने थोडासा दिलासा मिळाला. पावसापूर्वी सुटलेल्या वाऱ्यामुळे हेरले व मौजे वडगाव येथे काही ठिकाणी फांद्या तुटून पडल्या तसेच जनावरांचा गोठा,घरावरील पत्रे, ग्रीन हाऊस चे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ...
सीमाहद्दीवरील शेतकरी मोठा अडचणीत आला होता. त्याच्या जनावरांना वैरण आणण्यासाठीही शेतकऱ्याला आपल्या शेतात जाता येत नव्हते.पण राज्यामध्ये दोन जिल्ह्यांच्या सीमाहद्दीत असणा-या शेतक-याला त्याच्या शेतात शेतीकामासाठी जाण्याची मुभा राज्य सरकारने दिल्याने शेत ...
पुणे येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्राने ‘सायटेक एअर आॅन’ हे मशीन तयार केले आहे. त्याच्या वापरामुळे कोरोनासह अन्य चार विषाणू नष्ट होण्यास मदत होत असल्याचा दावा केला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ‘आपदा मित्र निधी’मधून २५ मशीन खरेदी केली आहेत. ...
हा प्रकार म्हणजे ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ असा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. असे होता कामा नये. उपशहर अभियंता यांनी ही मदत थेट गरजूंना पोहोच करावी, असे आदेश द्यावेत, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक किरण नकाते यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना ...
कोरोना बरोबर वळीव पावसाचा आणि वादळी वार्यांचा मोठा फटका शिरोली एमआयडीसीला बसला आहे. या नुकसानीची पहाणी करण्यासाठी आमदार चंदकांत जाधव यांनी शिरोलीला भेट दिली आहे. ...
पुण्यातील गुलटेकडीहून बहिणीकडे कोल्हापुरात भक्तीपूजानगर येथे आलेला युवक कोरोनाचा दुसरा रूग्ण होता. त्याचेही १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...