संपूर्ण देशात आवश्यक वस्तूंचे लोडींग अनलोडिंग करणे या बाबीला प्राधान्य देण्याची भारतीय रेल्वेची नीती आहे, तिला अनुसरून पुणे रेल्वे मंडळ कार्य करत आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व हितधारकांना आश्वासन दिले आहे की सर्व जीवनावश्यक व ...
जिल्हा प्रशासन म्हणून आमचे सर्व सहकार्य राहणार आहे. अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले ...
अवघ्या २४ तासातच औषधे उपलब्ध करुन घरपोेच केली. अन् त्या माऊलीने भारावून थेट हात जोडले. साहेब, तुम्हीच परमेश्वर.. खाकीतही मी देव पाहिला असे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अन् त्यांनी अश्रुंना मोकळी वाट करुन दिली. ...
समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सॅनिटायझरपासून मास्कपर्यंतच आणि थर्मल स्कॅनरपासून ते व्हेन्टिलेटरपर्यंत १० कोटी ... ...
कोरोना संसर्गामुळे सध्या लॉकडाऊन असल्याने तीन महिन्यांचे हप्ते घेऊ नयेत अशा सूचना केंद्र सरकारने बॅँका, पतसंस्थांना दिल्या आहेत. तरीही महापालिकेच्या तीन कर्मचारी पतसंस्थांनी पगारातून कर्जाचे हप्ते वसूल केले होते. ...
शिवाजी विद्यापीठ ऐवजी राज्य शासनाच्या मालकीची जागा व जिल्हा सत्र न्यायालयाची जुनी इमारत येथे कोरोना रुग्णालय व नवीन अतिदक्षता विभाग सुरू करावे, अशी मागणी संजय पवार व विजय देवणे यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली. ...
शेतबांधावरील जवळपास ४५० झाडांची तोड होऊन १० ट्रक लाकूड धामोड येथील वनविभागाच्या कार्यालयाच्या दारातुन जात असताना वनविभागाला याची जराही चाहूल लागली नाही यामागचा ' अर्थ ' काय ? अशी विचारणा तक्रारदार शेतकऱ्याकडून होत आहे . ...
जगभरात कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा प्रभाव शिक्षण क्षेत्रावरदेखील दिसून येत आहे. शाळा, महाविद्यालये यांसह अन्य शिक्षण संस्थांचे कामकाज दि. २४ मार्चपासून बंद पडले ...