लॉकडाऊनमुळे रसवंतीला लागणारा ऊस जिल्ह्यात शिल्लक आहे.या ऊसाच्या गाळपासाठी जिल्ह्यातील भुयेवाडी (ता.करवीर),बाचणी,उत्रे,वंदूर येथील गुऱ्हाळ घरांची धुराडी पुन्हा सुरू झाली आहेत. ...
शेतीच्या कारणांवरून करवीर तालुक्यातील महेपैकी जरगवाडीत पाचजणांनी पिता-पुत्रास मारहाण केली. यामध्ये बंडू आकाराम पाटील (६५ रा. महेपैकी जरगवाडी, ता. करवीर) हे जखमी झाले. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वसामान्यांसह दिव्यांगांनाही केस कापणे, दाढी करणे या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ही बाब अोळखून एका खासगी बँकेत सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या विजय शिं ...
शिवाजी उद्यमनगर येथील भारत बेकर्सचे मालक हेमंतराव बाळासाहेब कंग्राळकर-देसाई (वय ८६) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा जयसिंहराव, मुली शिरीषा, कल्याणी, सून, नातवंडे असा प ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मास्क, हँडग्लोव्हज, सोशल डिस्टंन्स यांसंबंधीचे नियम मोडणाऱ्या तसेच सार्वजनिक ठिकाणे थुंकणाऱ्यांवर कारवाईसाठी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पाच पथकांची स्थापना केली आहे. ...
पंचगंगा नदीघाट येथे नदीत निर्माल्य टाकल्यावरून एकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे टाकलेले निर्माल्यही त्याला नदीतून काढण्यास भाग पाडले. महापालिकेच्या वतीने कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. ...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाणीवपूर्वक राजर्षी शाहू महाराज यांचे अवमूल्यन केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी बुधवारी पत्रकातून केला. फडणवीस यांचा निषेध नोंदवत त्यांनी माफी मागावी, अशी मागणीही प ...