कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घेवून श्रमिक विशेष रेल्वे राजस्थानमधील नागौरकडे आज सायंकाळी 6 वाजता रवाना झाली. एकूण रेल्वेच्या 24 बोगीमधून 1 हजार 477 मजूर, प्रवासी भारत मातेच्या जयघोषात नागौरकडे मार्गस्थ झाले. ...
यादवनगरातील नवीन वसाहतीमध्ये एका मंडळाच्या कट्ट्यावर बसलेल्या तरुणीला येथे का बसलात म्हणून तिला शिवीगाळ करून तिच्याशी झटापट करून विनयभंग केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलीस ठाण्यात संतोष सुरेश माळी (वय २३, रा. नवी म्हाडा कॉलनी, कोटीतीर्थ) याच्यावर गुन्हा ...
रेड झोनमध्ये असलेल्या मुंबई, ठाणे व पुणे जिल्ह्यांतून कोल्हापुरात येण्यासाठी सुमारे सहा हजार १४९ जणांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. अजून तरी जिल्हा प्रशासनाने रेड झोनमधील कोणालाही प्रवेश न देण्याची भूमिका घेत ...
कोल्हापूर येथील वंदे मातरम् यूथ ऑर्गनायझेशन, द नेशन फर्स्ट व समस्त हिंदुत्ववादी संघटनेमार्फत परिचारिका दिनानिमित्त मंगळवारी महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील सर्व परिचारिकांचे गुलाबपुष्प देऊन त्या देत असलेल्या सेवेबद्दल कौतुक करण्यात आले ...
यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहत परिसरातील परप्रांतीय कामगार आपआपल्या प्रांतात जाण्यास उतावीळ आहेत . याकरिता शासनाकडून लवकर परवानगी मिळत नसल्याने ते अस्वस्थ व संतप्त झाल्याने यादकामगारांनी इचलकरंजी जयसिंगपूर मार्गावर दहाच्या सुमारास रस्ता रोको केल ...
कोल्हापूर जिल्ह्यातील 12 निवारागृहांमध्ये राज्यातील 80 आणि परराज्यातील 273 अशा एकूण 353 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ...
सरवडे (ता. राधानगरी) येथील दिगंत संभाजी पाटील याने राष्ट्रीय पातळीवर इंग्रजी चित्रपट कथालेखन स्पर्धेसाठी लिहिलेल्या गिल्ट या संहितेला सिनेस्तान स्टोरीटेलर्स स्पर्धेत देशात दुसऱ्या क्रमांकाचे १० लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले. ...
कोल्हापुरात येऊ पाहत असणाऱ्या मालिका, वेबसिरिज, चित्रपटनिर्मितीचे कोल्हापूर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे स्वागत करण्यात आले आहे. त्यासंंबंधीचे निवेदन जिल्हा समन्वयक संजय वाघ यांनी प्रसिद्धीस दिले आहे. ...
यापूर्वीही उन्हाळ्यात कर्नाटकची तहान भागविण्यासाठी महाराष्ट्राने वेळोवेळी या धरणातून पाणी सोडले आहे. गेल्यावर्षी उच्चांकी पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाईची तीव्रता कमी असेल, अशी अपेक्षा होती. ...
मुंबईहून १ हजार ९४१ जणांनी, ठाण्याहून १ हजार ९६५ जणांनी व पुण्याहून २ हजार २४३ जणांनी नोंदणी केली आहे. हे तीनही जिल्हे रेडझोनमध्ये असल्याने तसेच येथून येणा?्यांची संख्या ही मोठी असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. ...