ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
आरटीईअंतर्गत वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शाळांमध्ये इयत्ता पहिलीमधील २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिला जातो. गेल्यावर्षी कोल्हापूर ... ...
नूल-भडगाव मार्गावरील जरळी बस थांब्यानजीकच्या या विहिरीचे पाणी त्या परिसरातील नागरिक पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना धोका नको म्हणून ... ...