CoronaVirus In Kolhapur : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधाने ठप्प झालेले कोल्हापूर शहराचे अर्थचक्र सोमवारी तीन महिन्यांनंतर प्रथमच व्यापक स्वरूपात सुरू झाले. सर्व व्यवहार, व्यापार, बाजारपेठा पूर्ववत खुल्या झाल्या. प्र ...
Crimenews Bribe Ajra Kolhapur : आजऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आजऱ्याचे महसूल नायब तहसीलदार तथा उपलेखापाल वर्ग ३ चे संजय श्रीपती इळके ( वय ५२ सध्या रा. उत्तूर ता. आजरा ), तलाठी राहुल पंडीतराव बंडगर ( वय ३३ जिजामाता कॉलनी आज ...
CoronaVIrus In Kolhapur : तीन महिन्यांच्या प्रदिर्घ कालखंडानंतर संपूर्ण कोल्हापूर शहर सकाळी सात ते दुपारी चार यावेळेत अनलॉक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतल्यानंतर सोमवारी सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यावर नागरीकां ...
SugerFactory Politics : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक ...
Market Kolhapur : कोल्हापूर फळमार्केटमध्ये तोतापुरी आंब्याची आवक वाढली असून बाजार समितीत रोज १५ टन आंब्याची आवक होत आहे. त्यामुळे पिवळ्याधमक तोतापुरी आंब्यानी फळमार्केट फुलून गेले आहे. भाजीपाल्याच्या दरात काहीसी घसरण झाली असून गवार, भेंडी, वरणा, दोडक ...
Wildlife Kolhapur : घरात अथवा परिसरात आलेला नाग, साप मारून त्याची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्या संशयितांवर आता वन विभागासह प्राणीमित्रांची करडी नजर आहे. जर तुम्हाला साप मारुन त्याचा व्हिडीओ करायचा मोह आवरला नाही तर मात्र तुम्हाला पोल ...
CoronaVIrus Hospital Kolhapur : वैद्यकिय सुविधा देण्याच्या बाबतीत एक महत्वपूर्ण टप्पा गाठणाऱ्या महानगरपालिकेने दहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सीजन प्लँट जोडण्याच्या कामास रविवारपासून सुरुवात केली. नेहरूनगरातील आयसोलेशन रुग्णालयाच्या आवारात हा प्लांट उभारल ...
GokulMilk Kolhapur : २० लाख लिटर्स दूध संकलनाचे उद्दीष्ट गाठण्यासाठी अधिकारी व सुपरवायझर यांनी हातात हात घालून काम करावे,अशी सूचना 'गोकुळ'चे संचालक नवीद मुश्रीफ यांनी केले. लिंगनूर कसबा नूल ( ता. गडहिंग्लज) येथील 'गोकुळ'च्या चिलिंग सेंटरला नूतन संचाल ...
Rain Kolhapur : गेली आठ-दहा दिवस पावसाने एकदम दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. माळरान, डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असून दिवसेंदिवस पांढरेखड आकाश पाहून शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. रविवारी कोल्हापूरचा पारा ३२ डिग्र ...