अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
कुरुंदवाड : शहरातील खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी पालिका प्रशासनाच्या विरोधात शहर बचाव कृती समितीच्या वतीने जुना बसस्थानक ... ...
लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : पालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पेन्शनची रक्कम मिळत नसल्याने सेवानिवृत्त कर्मचारी सूरज ठिकणे ... ...
कुरुंदवाड : राज्यातील बैलगाडी शर्यतीबाबत आज, मंगळवारी दुपारी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, पालकमंत्री सतेज पाटील, मंत्री जयंत पाटील ... ...
इचलकरंजी : येथील रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्यावतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. प्रकाश सातपुते यांनी क्लबच्या कार्याची ... ...
मोहन बुडके यांचा पहिला स्मृतिदिन आणि बुडके यांच्या कार्यावरील विशेषांकाचे प्रकाशन बुधवारी, दि. २५ सकाळी १०.३० वाजता येथील महादेव ... ...
कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर ... ...
शिरोळ : पूरग्रस्तांच्या मागण्यांबाबत शिरोळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीने सुरू केलेले आमरण उपोषण सोमवारी स्थगित करण्यात आले. ... ...
शिवसेनेने आजरा शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही तातडीने दुरुस्त करावेत यासह अन्य मागण्यांसंदर्भात १० दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र, याबाबत ... ...
कसबा बावडा : कोरोना लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांना फिरण्यास बंदी घालण्यात आलेल्या ताराबाई पार्क येथील सार्वजनिक बांधकाम ... ...
Raju Shetti : सरकारने निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे ...