एका देशात दोन देश तयार करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते पाहता ठाकरे यांची मागणी योग्य आहे. कोणत्याही धर्मावर आक्रमण नको आणि कोणाचे लांगूनचालन नको हीच आमची भूमिका आहे. ...
महाराष्ट्र केसरी गदा पटकावणारा पृथ्वीराज हा कुंभी कारखान्याचा मानधनधारक मल्ल आहे. त्याने स्व. नरकेंची स्वप्नपूर्ती केली आहे. म्हणून पृथ्वीराजचा सत्कार व हत्तीवरून मिरवणूक अशा सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी (दि.१५) केले आहे. ...
मतदानासाठी एक रात्र राहिली असताना मतदारसंघातल्या कुटुंबांना पक्षांकडून ठरावीक रक्कम पोहोच झाली, पंगतीच्या पंगती उठल्या. आचारसंहितेची पुरती वाट लागली तरी भरारी पथकाकडून एकावरही कारवाई झालेली नाही. ...
मंगळवार पेठ व शिवाजी पेठेत घडले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे आचारसंहितेची एेशीतैशी झाली. ...
महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम यांच्यात लक्षवेधी लढत झाली. या निवडणूकीचा फैसला शनिवारी (दि.१६) होणार आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मोठ्या चुरशीने मतदान पार पडले. काही ठिकाणी झालेल्या वादावादीच्या प्रकारामुळे तणावाचे वातावरण ... ...
बेळगाव : खानापूर येथे २००६ मध्ये झालेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर शिवसेनेचे माजी ... ...