छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी ताराराणी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साधून राजर्षी शाहू महाराजांनीच जोतिबा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुरू केलेल्या रथोत्सवापासून कृतज्ञता पर्वाचा जागर जिल्हा, राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू होत आहे. ...
स्टीलची दरवाढ झाल्यानंतर लगेच घरांचे दर वाढले. आता स्टील १२ हजार रुपयांनी उतरल्याने घराच्या किमती कमी होऊन गृहस्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार का? अशी विचारणा ग्राहकांतून होत आहे. ...
जयश्री जाधव यांच्या विजयाचे गणित पाहिले तर त्यांच्या बालेकिल्ल्यात मंगळवार पेठ, कसबा बावडा परिसरात त्यांना अपेक्षित साथ मिळाली नाही. मात्र, मुस्लिम व मागासवर्गीय भागाने त्यांना ‘हात’ देऊन तारले. ...
धरणाच्या सातही दरवाजांना ७० वर्ष पूर्ण झाले असून. या सातही दरवाजांचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. पण या गोष्टीला या आधीही शाहूप्रेमींन मधून प्रचंड विरोध झाला होता. ...
आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा निदान, अंबाबाईचा अखंड गजर, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूक मार्गावर रेखाटलेल्या लक्षवेधी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशा भक्तिमय वातावरणात आणि अलोट गर्दीत रविवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव झाल ...
त्यातच त्यांनी वीर खेळाचेही थरारक प्रात्यक्षिक केल्याने जल्लोषात भर पडली. लहानपणीपासूनच त्यांना सासनकाठी नाचवण्याची आवड होती. पण पोलीस खात्यात नोकरीत आल्यापासून मर्यादा होत्या. पण डोंगरावरील जल्लोष त्यांना रोखू शकला नाही ...
मोठा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने त्यांच्या शाहूपुरीतील घरात दि. २४ ते २७ मार्च असे तीन दिवस राहिला. त्याने ‘मी पोलीस अधिकारी आहे, माझे ऐकले नाही तर मी तुझ्यावर खोटी कारवाई करेन’, अशी वेळोवेळी धमकी दिली. ...
Raju Shetty News: ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्याने मताची शेती करून एका झटक्यामध्ये आमदार झाला आणि दुष्काळ भागातील शेतक-य ...
पाच राज्यांत काँग्रेसचा मोठा पराभव झाला होता, या पार्श्वभूमीवर ‘कोल्हापूर उत्तर’ची पोटनिवडणूक लागली. एकाबाजूने भाजपकडून हल्ले होत असताना तेवढ्याच संयमाने ते परतवून लावत जयश्री जाधव यांना विजयापर्यंत पोहोचविले. ...