२० एप्रिल रोजी त्याआधीच्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला. परंतु रविवारी आणि सोमवारी प्रत्येकी एक नागरिक कोरोनाग्रस्त झाला आहे. ...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दीड टक्के परतावा देऊ, असे सांगून मांगलेकर दाम्पत्याकडून २१ लाख रुपये धनादेशाद्वारे स्वीकारले. ठरलेल्या कराराप्रमाणे एप्रिल २०११ मध्ये मांगलेकर यांना परतावा दिला. त्यानंतर परतावा देणे बंद केल्याने त्यांनी पाटील यांच् ...
ॲड. गुणरत्न सदावर्तेंना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, याचवेळी त्याचे वकिलांमार्फत जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. त्याची सुनावणी सोमवारी दुपारच्या सत्रात होऊन त्याचा जामीन मंजूर केला. ...
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे त्रांगडे होऊन बसले आहे. ओबीसी आरक्षण, तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर राज्य सरकारने अतिक्रमण केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्र सुनावणी घेण्याचा निर्ण ...
धरणावरील मशीनरी बंद केल्याशिवाय चर्चा करणार नाही अशी भूमिका कॉ. अशोक जाधव व कॉ. संजय तरडेकर यांनी घेतली. व रखरखत्या उन्हात रस्त्यातच ठाण मांडले. मोर्चातील वातावरण तणावपूर्ण होताच प्रांताधिकारी वसुंधरा बारवे मोर्चाच्या ठिकाणी दाखल झाल्या. ...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज राजा होते; परंतु त्यांनी आधुनिक काळात लोकशाहीची संकल्पना स्वीकारली होती. त्यांनी लोकशाही विचार चार सूत्रांच्या आधारे विकसित केला होता. ...