पहिले महायुद्ध संपल्यानंतर, युद्धात धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांसह सर्व जाती-धर्माच्या सैन्याच्या स्मरणार्थ शाहू महाराजांनी १९२१ साली पुण्यातील शनिवारवाड्यासमोर स्मारक बनवून घेतले. हे सैन्यासाठीचे भारतातील पहिले स्मारक होते. ...
पोलंडच्या नागरिकांना किंवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो. दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. ...
कात्रज येथील नव्या बोगद्याजवळ गाडी दुभाजकाला जोरात धडकली. बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वीच उजव्या बाजूला असलेल्या दुभाजकास धडक बसली. त्यामुळे गाडीच्या समोरील बाजूचा चक्काचूर झाला. ...
समाजातील सामान्यातल्या सामान्य माणसाला उराशी कवटाळून त्याच्या भल्यासाठी, शिक्षणासाठी, सामाजिक स्वास्थ्यासाठी, उत्थानासाठी अखंडपणे कार्यरत राहिलेला राजा म्हणजे फक्त छत्रपती शाहू महाराज होय. ...
कुटुंबीयांनी तिचा चक्कर येऊन मृत्यू झाल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले, तरीही तिची आत्महत्या की घातपात, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. घटनेमुळे दऱ्याचे वडगाव पंचक्रोशीत खळबळ उडाली. ...
२० एप्रिल रोजी त्याआधीच्या २४ तासांत एकही नवा कोरोना रुग्ण आढळला नाही. तर जुन्यातील सर्वच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने खऱ्या अर्थाने कोल्हापूर जिल्हा तिसऱ्या लाटेतून कोरोनामुक्त झाला. परंतु रविवारी आणि सोमवारी प्रत्येकी एक नागरिक कोरोनाग्रस्त झाला आहे. ...