Prithviraj Chavan : तोडपाणी करण्यासाठीच राज्यात छापासत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. ...
कोल्हापूर शहराला भोगावती नदीतून पाणीपुरवठा केला जातो. त्याकरिता बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर येऊन नदीतील पाण्याचा उपसा करण्यात येतो. त्यापैकी शिंगणापूर बंधाऱ्यातील सहा गाळ्यातून पाण्याची गळती सुरू होती. ...
केंद्रीय तपास यंत्रणेचा चुकीच्या पध्दतीने वापर करून राज्यात छापे टाकले जात आहेत. केवळ दहशतीसाठी वापर केला जात असल्याने यंत्रणेवरील विश्वास उडाला आहे. ...
Crime News: तारदाळ (ता हातकणंगले) येथील प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क लगत असलेल्या सांगले मळ्यात, शेतामध्ये रेकॉर्ड वरील एका गुन्हेगाराचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला आहे. सं ...
महाराष्ट्रात ऊस हे नगदी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गेली तीन वर्षे चांगला पाऊस झाला आहे. पूरक्षेत्रातील ऊस वगळता शेतकऱ्यांना ऊस पिकांचे पैसे चांगले आले आहेत. ...