Rain Updates in Maharashtra: दिलासा देणारी बाब म्हणजे समुद्राला उधान असुनही मुंबई अद्याप तुंबलेली नाही. तरीदेखील येत्या काही तासांत मुंबई आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता ...
गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाल्याने राधानगरी धरण भरण्याला देखील उशीर झालेला आहे गेल्या वर्षी जुलै मध्ये धरण भरून स्वयंचलित दरवाजे खुले झाले होते ...
कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव भागातील क्रांतिलढ्याची सूत्रे अण्णांकडे होती. माधवराव बागल यांच्यासारख्या नेत्यांना अटक झाल्याने दक्षिण महाराष्ट्रातील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्वही अण्णांकडेच आले होते. त्यांनी भूमिगत राहून गनिमी काव्याने स्वातंत्र्य ...