शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

दहावी, बारावीच्या परीक्षांसाठी पर्यवेक्षकांच्या यादी मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 16:15 IST

ssc exam Kolhapur- पाचवी ते बारावीसह पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची महाविद्यालयांतील वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरत आहेत. शिवाजी विद्यापीठाकडून मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणार आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर विभागात सहा नव्या केंद्रांची मागणी पदवी, पदव्युत्तर परीक्षांचे अर्ज भरणे सुरू

कोल्हापूर : पाचवी ते बारावीसह पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांची महाविद्यालयांतील वर्ग ऑफलाईन पद्धतीने भरत आहेत. शिवाजी विद्यापीठाकडून मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणार आहे.कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील १,२१,१५९ विद्यार्थ्यांनी बारावीसाठी, तर १,८४४५९ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षांसाठी आतापर्यंत नोंदणी केली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. या परीक्षांसाठी पर्यवेक्षक, नियामकांच्या नावांच्या याद्यांची मागणी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मागविल्या आहेत.

विभागामध्ये बारावीसाठी चार आणि दहावीसाठी दोन नव्या परीक्षा केंद्रांची मागणी करण्यात आली आहे. त्याबाबत पाहणी करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाचे सचिव देवीदास कुलाल यांनी मंगळवारी दिली. कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या विविध पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ऑक्टोबर सत्रातील परीक्षांसाठी अर्ज भरण्याची मुदत शिवाजी विद्यापीठाने गुरुवार(दि. २५)पर्यंत वाढविली आहे.

या सत्रातील मार्च-एप्रिल दरम्यान ६२१ परीक्षा होणार आहेत. त्यात पहिल्या सत्राच्या परीक्षांची संख्या शंभर आहे. सुमारे दोन लाख विद्यार्थी या परीक्षांसाठी नोंदणी करतील. परीक्षांचे स्वरूप, त्या घेण्याची पद्धती आणि वेळापत्रक, आदींबाबत गुरूवारी होणाऱ्या विद्या परिषदेत निर्णय होईल, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी दिली.

टॅग्स :ssc examदहावीkolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र