शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
2
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
3
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
4
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
5
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
6
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
7
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
8
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
9
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
10
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
11
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
12
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
15
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
16
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
17
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
18
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
19
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
20
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...

पाणी नसल्याने ‘स्वाभिमानी’ने मध्य प्रदेशमध्ये रेल्वे रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:45 IST

संतोष बामणे। लोकमत न्यूज नेटवर्क रतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये ...

संतोष बामणे।लोकमत न्यूज नेटवर्करतलाम (मध्य प्रदेश) : संसदेला घेराव घालण्यासाठी महाराष्ट्रातून नवी दिल्लीकडे चाललेल्या शेतकऱ्यांच्या ‘स्वाभिमानी’ एक्स्प्रेसमध्ये बुधवारी रात्रीपासून पाणी, स्वच्छता व सुरक्षा नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली. गुरुवारी सकाळी शौचालयासाठीही पाणी नसल्याने संतापलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेशमधील रतलाम जंक्शन येथे रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी त्यांनी प्रशासनाला घेराव घालून जाब विचारला.महाराष्ट्रातून बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास स्वाभिमानीची विशेष रेल्वे मिरज येथून दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. त्यांनतर पाच तास विलंब झाल्याने या रेल्वेत पुणे येथे पाणी भरले नाही. त्यानंतर कल्याण व सुरत येथे रात्री कर्मचारी नसल्याने पाणी भरले नाही. त्यामुळे पहाटेपासूनच रेल्वेत असलेल्या सुमारे दीड हजारांहून अधिक शेतकºयांना पाण्यामुळे मोठी गैरसोय सोसावी लागली. सुरत रेल्वेस्थानकातही फक्त दोनच बोगीत पाणी भरल्याने अन्य१५ बोगीत अडचण कायम राहिली.अशा परिस्थितीत शेतकºयांना शौलाचालयाला जाण्यासाठीही सकाळी साडेनऊपर्यंत पाणी उपलब्ध न झाल्याने अखेर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी रतलाम जंक्शनवर रेल्वे रोखून आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, राजेंद्र गड्याण्णावर व भगवान काटे यांनी प्रशासनाला जाब विचारला.आंदोलन पाचवीलाच : राजू शेट्टीस्वाभिमानी विशेष रेल्वे प्रासंगिक करार करून दिल्लीच्या आंदोलनाला रेल्वे नेत आहोत. त्यामुळे सुविधा देणे बंधनकारक आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकºयांना त्रास सहन करावा लागला. आंदोलन केल्यानंतरच पाणी मिळाले असल्याने आमच्या पाचवीला आंदोलन पुजलेले असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.