शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चार वर्षांत एकाही ग्रंथालयास मान्यता नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 05:38 IST

वाचन संस्कृतीचे केवळ गोडवे गाण्यावर सरकारचा भर

- समीर देशपांडेकोल्हापूर : सत्तेत नसताना सातत्याने वाचनसंस्कृतीचे गोडवे गाणाऱ्या भाजप-शिवसेना युती सरकारने गेल्या चार वर्षात एकाही नवीन ग्रंथालयांना मान्यता दिलेली नाही.आघाडी सरकारच्या काळात झालेल्या तपासणीत अनेक गं्रथालयांनी खोटी माहिती देऊन अनुदान लाटल्याचे निष्पन्न झाल्यामुळे अनुदानात ५० टक्के वाढ करताना दुसरीकडे वाचनालयांची पडताळणी करण्याचा आणि तोपर्यंत दर्जावाढ किंवा नव्या वाचनालयांना परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या वर्षभरात महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांनी केलेल्या पडताळणीत बंद आणि बोगस असलेली ९१४ वाचनालये बंद करण्यात आली; परंतु नैसर्गिक न्यायाचे कारण पुढे करीत यातील निम्म्याहून अधिक वाचनालये पुन्हा सुरूही झाली. २०१४ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर ग्रंथालयांना ‘अच्छे दिन’ येतील अशी अपेक्षा होती; परंतु त्यांची घोर निराशा झाली आहे. गेल्या चार वर्षात ावीन ग्रंथालयास मान्यता नाही.गेली साडेसहा वर्षे ग्रंथालयांची दर्जावाढ थांबली आहे. नव्या ग्रंथालयांना मंजुरी मिळालेली नाही. अनुदानात वाढ झालेली नाही. गावपातळीवर ज्ञानप्रसाराचे काम करणाºया गं्रथालयांना वाईट दिवस आले आहेत. आता तरी शासनाने याबाबत निर्णायक भूमिका घ्यावी.- तानाजी मगदूम, अध्यक्ष,कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ

टॅग्स :libraryवाचनालयkolhapurकोल्हापूर