मुश्रीफांनी कळस रचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:15+5:302021-09-10T04:30:15+5:30

गेल्या पाच वर्षांत एकही थेंब अडविला नाही. राज्यातील धरणांना पाठीमागच्या पाच वर्षांत भाजप सरकारला निधी देता आला नाही व ...

Mushrif formed the summit | मुश्रीफांनी कळस रचला

मुश्रीफांनी कळस रचला

गेल्या पाच वर्षांत एकही थेंब अडविला नाही. राज्यातील धरणांना पाठीमागच्या पाच वर्षांत भाजप सरकारला निधी देता आला नाही व एक थेंबही पाणी अडविता आला नाही. आता एक वर्षात आंबेओहोळसाठी निधी देऊन पाणी अडविले आहे. माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आता शाबासकी दिली पाहिजे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

फोटो ओळी : आजरा तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाचे पाणी पूजन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, नाविद मुश्रीफ, श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी आदी उपस्थित होते.क्रमांक : ०९०९२०२१-गड-०८

फोटो ओळी : आजरा तालुक्यातील आंबेओहळ प्रकल्पाचे लोकार्पण व जलपूजन कार्यक्रमात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, हनुमंत गुणाले, संध्यादेवी कुपेकर, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर आदी उपस्थित होते. क्रमांक : ०९०९२०२१-गड-०७

Web Title: Mushrif formed the summit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.