शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Monsoon Special पावसामुळे दुचाकी वाहने बिघडण्याच्या संख्येत २० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 14:42 IST

गेले पाच दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असतानाच या पावसात दुचाकी वाहने उभी केल्याने त्यांच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुचाकीत बिघाड होण्याच्या संख्येत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपावसामुळे दुचाकी वाहने बिघडण्याच्या संख्येत २० टक्के वाढटाकीत पाणी, प्लग शॉर्टचे प्रमाण अधिक : दुचाकी मध्य स्टॅँडवर उभी करावी

कोल्हापूर : गेले पाच दिवस मुसळधार पावसाने जोर धरला असतानाच या पावसात दुचाकी वाहने उभी केल्याने त्यांच्या पेट्रोलच्या टाकीत पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे दुचाकीत बिघाड होण्याच्या संख्येत सुमारे २० टक्के वाढ झाली आहे.शहरात गेले पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. बहुतांश वेळा नागरिकांची दुचाकी वाहनेही भर पावसातच उभी असतात; त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावरच बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी चाट बसत आहे.

शहरातील अनेक दुचाकी गॅरेजमध्ये मेस्त्रीकडे वाहनदुरुस्तीसाठी गर्दी होत आहे. रस्त्यावरून दुचाकी धावताना अचानक मुसळधार पाऊस आल्यानंतर प्रवासी आपली दुचाकी रस्त्याकडेला साईटच्या स्टँडवर तिरपी उभी करून पावसापासून बचाव करण्यासाठी आडोसा शोधतात.अशावेळी गाडी तापलेली असताना तिच्या कॉईल, प्लगवर अथवा वायरिंगवर पाणी पडल्यानंतर ते ‘शॉर्ट’ होते. त्यामुळे अनेक वेळा दुचाकी सुरूच होत नाही. त्यावेळी दुचाकी मेस्त्रीकडे गेल्यानंतर हा प्रकार लक्षात येतो.

याशिवाय टाकीच्या झाकणामधून टाकीतील पेट्रोलमध्ये पाणी जाणे, कार्बोरेटर खराब होणे यासारखे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे पावसात दुचाकी उभी करताना त्यावर कव्हर घालणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात अशा पद्धतीने दुचाकी बंद पडण्याच्या प्रमाणात सुमारे २० टक्के वाढ होत आहे.

पावसातच दुचाकी उभी केल्याने पेट्रोलच्या टाकीत पावसाचे पाणी जाणे, प्लग व कॉईल शॉर्ट होण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी दुचाकीमध्ये बिघाड होतो. त्यासाठी दुचाकी पावसात झाकून ठेवावी तसेच मध्य स्टँडवर उभी करण्याची दक्षता बाळगावी.- दीपक शिंदे, मेस्त्री, साई अ‍ॅटो गॅरेज 

 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलkolhapurकोल्हापूरRainपाऊस