शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

हिंदी भाषिक प्रदेशात प्रभाव कमी झाल्याने मोदींनी शिवसेना, राष्ट्रवादी फोडली; कुमार केतकर यांचा आरोप 

By भीमगोंड देसाई | Updated: August 31, 2023 14:28 IST

भाजपमधील मोदी विरोधी नेत्यांवर वॉच 

कोल्हापूर : उत्तर भारतातील हिंदी भाषिक राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेची घसरण झपाट्याने होत आहे. यामुळे २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा आपली सत्ता येणार नाही, असे त्यांना वाटत आहे. म्हणूनच ते महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी फोडून लोकसभेला राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोप ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर यांनी गुरूवारी केला.कोल्हापुरात लोकजागतर्फे शाहू स्मारकभवनात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सद्य राजकीय परिस्थिती आणि भविष्यातील भारत हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.केतकर म्हणाले, सन २०१४ मध्ये मोदींचे गारूड डोक्यात बिंबल्याने मोठ्या संख्येने जागा मिळाल्या. मतदारांवरही मोदीवर प्रभाव झाला. विशेषत: उत्तर भारतातील गुजरात, उत्तररप्रदेश अशा राज्यातून भाजपला ४०० जागा मिळाल्या. पण मोदींच्या एकाधिकारशाही, दादागिरीमुळे आता या राज्यातील त्यांचा प्रभाव कमी झाला आहे. मोदींचा प्रभाव कमी झाला की भाजपला जागा कमी होतात. कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हे स्पष्ट झाले आहे. भाजपमधील मोदी विरोधी नेत्यांवर वॉच यामुळे महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात पक्ष फोडले जात आहेत. सीबीआय, ईडीचा गैरवापर विरोधकांसाठी करीत आहेत. विरोधकांना त्रास देण्यासाठी जशा या यंत्रणाचा वापर केला जात आहे, त्याचप्रकारे भाजपमधील मोदी विरोधी नेत्यांवर वॉच ठेवले जात आहे. तेही मोदींच्या दहशतीखाली आहेत. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पक्षावरील आरएसएसचा अकुंश कमी झाला आहे. सध्या आरएसएसचे जुने नेते आणि कार्यकर्ते मोदींसमोर लाचार बनले आहेत. यामुळे मोदींच्या पश्चात भाजपची काँग्रेसपेक्षा वाईट अवस्था होईल. अंतर्गंत कलह उफाळतील असेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाlok sabhaलोकसभाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना