शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Agricultural electricity issue:..तर आमदारांना गावात येऊ देणार नाही, राजू शेट्टी यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 17:23 IST

..तर बारामती येथे आंदोलन करण्याचे विसरलो नाही असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेवून दिला.

समीर देशपांडेकोल्हापूर : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबाबत जर शुक्रवार पर्यंत निर्णय झाला नाही तर आमदारांना गावात येऊ देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.याबाबत लवकर निर्णय नाही झाला तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय आज, सोमवारी शेट्टी यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला. जर या अधिवेशनात ५० हजार रुपये अनुदान देण्याबाबत तरतूद झाली नाही तर बारामती येथे आंदोलन करण्याचे विसरलो नाही असा इशाराही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव घेवून दिला.कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी गेल्या सहा दिवसांपासून  बेमुदत आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.२४) कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले होते. तर काल, रविवारी रात्री सांगली जिल्ह्यातील कसबा डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवण्यात आले. यामुळे याप्रश्नी वेळीच निर्णय झाला नाही तर हे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरीelectricityवीजRaju Shettyराजू शेट्टी