शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

‘लोकसेवा’ प्रकल्प कोल्हापुरात राबविणार, मंत्री शंभूराज देसाई यांनी केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 17:45 IST

आमदार प्रकाश आबिटकर यांनी लोकसेवा अधिनियमाच्या अंमलबजावणीबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला

कोल्हापूर : राज्यातील नागरिकांना ठरलेल्या वेळेत लोकसेवा मिळावी यासाठी महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ तयार करण्यात आला. परंतु, याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबाबतचा प्रश्न आमदार प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधिमंडळात उपस्थित केला. यावर उत्तर देताना ही ‘लोकसेवा’ देण्याचा पथदर्शी प्रकल्प कोल्हापूरपासून राबवण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समय उचित सेवा देण्याकरिता २८ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ ची अंमलबजावणी करण्यात आली आहे. परंतु, प्रत्यक्षात या अधिनियमानुसार राज्यातील विभागांमध्ये कामकाज होत नसून नागरिकांना वेळेत लोकसेवा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत. प्रामुख्याने तहसील, प्रांत कार्यालय, जिल्हाधिकारी, पुनर्वसन, नगररचना, समाजकल्याण विभागासह बहुतांशी सर्वच विभागांमध्ये कामकाज करण्यास दिरंगाई होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, लोकसेवा हक्क अधिनियमाचा भंग करणारी आहे. यामध्ये संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून वेळोवेळी दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत काय केले पाहिजे यासाठीच्या सूचनाही आबिटकर यांनी यावेळी मांडल्या.लक्षवेधीस उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, ज्या कार्यालयांमधून नागरिकांना सेवा देण्यास टाळाटाळ करण्यात येते हे चुकीचे आहे. याबाबत आमदारांच्या मागणीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात येत्या १५ दिवसांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मुख्य सचिवांना सूचना देऊन त्यांच्यामार्फत सर्व विभागीय आयुक्त व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या कायद्याप्रमाणे काम करण्याच्या सूचना देण्यात येणार असून, प्रत्येक महिन्याला अहवाल घेतला जाईल, असे स्पष्ट केले.या लक्षवेधीमध्ये आमदार अतुल भातखळकर, आमदार बच्चू कडू, आमदार जयंत पाटील यांनी सहभाग घेत अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबावणी करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाPrakash abitkarप्रकाश आबिटकरShambhuraj Desaiशंभूराज देसाई