शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

चला... ‘काजवा’ भ्रमंतीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 23:17 IST

राधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे.

- संदेश म्हापसेकरराधानगरी नेचर क्लब आणि परिस्थितीकी विकास समिती राजापूरतर्फे यावर्षी काजवा भ्रमंतीचे आयोजन करण्यात येत आहे. ही भ्रमंती ११ ते २६ मे या कालावधीत होणार असून, निसर्गप्रेमींना अद्भुत नजारा राधानगरीत पाहावयास मिळणार आहे.राधानगरी असं उच्चारताच डोळ्यांसमोर ज्या ज्या गोष्टी उभ्या राहतात त्यामध्ये काजव्यांचा समावेश प्रामुख्याने होतो. भर उन्हाळ्यात पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की, हा निसर्गाचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो. रात्री अंधाऱ्या ठिकाणाहून समोर नजर टाकल्यास हा काजव्यांचा नजारा पाहायला मिळतो. निसर्गाची मुक्त उधळण आणि आविष्कार पाहायचा असेल तर नक्कीच राधानगरी भ्रमंतीला यायला हवे. हा आपल्या आयुष्यातील आनंद देणारा काळ असेल.हिरडा, बेहडा, सादडा, जांभूळ, आंबा, उंबर अशा निवडक झाडांवरच काजवे बसलेले असतात. लुकलुकत होणारी काजव्यांची प्रकाशफुले आपल्या डोळ्यांना सुखावून जातात. कुतूहलमिश्रित आणि विस्मयचकित मुद्रेने निसर्गवैभव आपण पाहतच राहतो आणि पाहता-पाहता भान हरपून जाते. कोल्हापूरपासून ५० किलोमीटरवर असणाºया राधानगरी आणि काळम्मावाडी तलावाच्या परिसरात एक समृद्ध जैवविविधता आढळते. खिंडी व्हरवडे घाटापासून निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसराची झलक दाखवितो. येथे भर उन्हात जाणवणारा नैसर्गिक हवेचा गारवा, सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले वृक्षवल्ली आणि इथल्या समृद्ध जैवविविधतेचा सर्वच ऋतूत अनुभव घेण्यासाठी राधानगरीला पर्यटकांची गर्दी होत असते. अशा आडवाटेवरच्या ठिकाणावर सगळ्या प्रकारच्या सुविधा मिळणं शक्य नसतं, सुरक्षित व पर्यावरणपूरक पर्यटनासाठी राधानगरी नेचर क्लब अभयारण्य पर्यटनस्थळी अनेक सोयी उपलब्ध करून देत आहे.पिवळ्या रंगाचे ठिपके कायमस्वरूपी आपल्या जीवनात आनंद साजरा करताना एक वर्तुळ तयार करते, हा निसर्गाचा आविष्कार म्हणजे काजवा भ्रमंती. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या काळातील महत्त्व ओळखून तो सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याचे काम राधानगरी नेचर क्लबच्यावतीने केले आहे. अतिपर्यटन आणि त्याचा पर्यावरणाला होणारा धोका टाळण्यासाठी यावेळच्या काजवा भ्रमंतीसाठी पर्यटकांना मर्यादित प्रवेश दिले जाणार आहेत. यासाठी पर्यटकांनी आपल्या प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. या पर्यावरणपूरक पर्यटनाला म्हणजे काजवा भ्रमंती प्रत्येकांनी करावी.शेवटी निसर्गात जाताना आपण निसर्गाचा एक जबाबदार घटक आहोत याची जाणीव ठेवून निसर्गाचे संतुलन बिघडणार नाही याची खबरदारी आपण प्रत्येकाने घ्यायला हवी. 

(लेखक राधानगरी नेचर क्लबचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

टॅग्स :forestजंगलkolhapurकोल्हापूर