शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

चंद्रकांत पाटलांनी आई- वडिलांवर केलेल्या वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरातांचा टोला, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 15:39 IST

देश कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे.

कोल्हापूर : एकवेळ आई- वडिलांना शिव्या दिलेल्या सहन करीन; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री अमित शहा यांना नाही, हे चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य योग्य वाटत नाही. नेत्यांवर प्रेम असावे; पण आई- वडिलांचा आदर राखला पाहिजे, असा टोला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला.बाळासाहेब थाेरात म्हणाले, शिवसेनेतील वादावर निवडणूक आयोगाने दिलेला निकाला धक्कादायक आहे. देशातील प्रत्येक नागरिकांने अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. देश कोणत्या दिशेने जात आहे याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. भाजपने सुरू केलेले राजकारण देशाला घातक असून त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत काँग्रेस पक्ष कायम राहणार आहे. ते शिवसेना पुन्हा नेटाने उभी करण्यास समर्थ आहेत. महाराष्ट्रातील जनता हे सर्व उघड्या डोळ्याने पाहत आहे.‘हे’ आरएसएसने सिद्ध करावेराजकारणात वाद- विवाद होत असतात, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरएसएसबाबत जे काही विधान केले. ते भाजपला मान्य नसेल तर देशाच्या स्वातंत्र्यांमध्ये ‘आरएसएस’ होते हे त्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान थोरात यांनी दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात