शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

कोल्हापूर : ‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले, १00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:51 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

ठळक मुद्दे‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले१00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषांच्या आधारे १00 गुणांचे मूल्यांकन करून यातून गावांची निवड करण्यात येणार आहे.सुरुवातीला गावांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावयाचे असून ३१ डिसेंबरपर्यंत या गावांची दुसऱ्या तालुक्यातील समितीकडून तपासणी करण्यात येईल. याबाबत कुठल्या गावाला हरकत असल्यास तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करता येईल. यानंतर गरज पडल्यास प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.प्रत्येक तालुक्यातून पहिल्या आलेल्या गावाला प्रत्येकी १0 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या १२ गावांतून एका गावाची निवड जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात येणार असून, या गावाला ४0 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ३0 एप्रिल २0१८ पर्यंत ही सर्व निवड प्रक्रिया संपविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद