शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : ‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले, १00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 13:51 IST

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.

ठळक मुद्दे‘स्मार्ट ग्राम’साठी प्रस्ताव मागवले१00 गुणांचे मूल्यांकन, ४0 लाखांचे बक्षीस

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये अधिकाधिक ग्रामपंचायतींनी भाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा शौमिका महाडिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.पाच हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायती यामध्ये सहभागी होऊ शकतात. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर या निकषांच्या आधारे १00 गुणांचे मूल्यांकन करून यातून गावांची निवड करण्यात येणार आहे.सुरुवातीला गावांनी आपले प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करावयाचे असून ३१ डिसेंबरपर्यंत या गावांची दुसऱ्या तालुक्यातील समितीकडून तपासणी करण्यात येईल. याबाबत कुठल्या गावाला हरकत असल्यास तसा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करता येईल. यानंतर गरज पडल्यास प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.प्रत्येक तालुक्यातून पहिल्या आलेल्या गावाला प्रत्येकी १0 लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे. या १२ गावांतून एका गावाची निवड जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम म्हणून करण्यात येणार असून, या गावाला ४0 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. ३0 एप्रिल २0१८ पर्यंत ही सर्व निवड प्रक्रिया संपविण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटीkolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषद