शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कोल्हापूर : गंभीर गुन्हे दाखल असलेले चार सराईत गुंड जिल्ह्यातून हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 16:53 IST

खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववाद, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघा गुंडांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना नोटीस देऊन जिल्ह्यातून हद्दपार केले.

ठळक मुद्देगंभीर गुन्हे दाखल असलेले चार सराईत गुंड जिल्ह्यातून हद्दपारराजारामपुरी पोलिसांची सराईत गुंडांना नोटीस

कोल्हापूर : खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववाद, विनयभंग, बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघा गुंडांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी शुक्रवारी दिले. त्यानुसार राजारामपुरी पोलिसांनी या गुंडांना नोटीस देऊन जिल्ह्यातून हद्दपार केले.

संशयित टोळीप्रमुख गौरव अशोक भालकर (वय २८, रा. सरनाईक मळा, सम्राटनगर), ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर), नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर), नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर) अशी त्यांची नावे आहेत.

ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर), नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर), नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर)

ओंकार विनायक आरगे (२३, रा. म्हाडा कॉलनी, शास्त्रीनगर)

अधिक माहिती अशी, आगामी शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.

नितीन अर्जुन लोखंडे (२४, रा. सम्राटनगर)

शहरासह ग्रामीण भागात गावपातळीवर नागरिकांच्या बैठका घेऊन समाजप्रबोधन करण्यावर भर दिला जात आहे. कोणत्याही समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होऊन दंगल घडू नये, याची खबरदारी म्हणून जिल्ह्यातील उपद्व्यापी सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिले आहेत.

नीलेश सुनील कांबळे (२१, रा. दौलतनगर)

राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंड गौरव भालकर व त्याच्या साथीदारांची दहशत आहे. खुनाचा प्रयत्न, हाणामारी, विनयभंग, बलात्कार अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये या संशयितांचा हात असल्याने त्यांच्या विरोधात हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना दिला होता.

संशयितांचे रेकॉर्ड गंभीर स्वरूपाचे असल्याने त्यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मोहिते यांनी दिले. त्यानुसार या चौघांना नोटीस देऋन जिल्हा सोडण्यास भाग पाडले. ज्या जिल्ह्यात ते वास्तव करतील तेथील जवळच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही दिले आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा